Ashadhi Wari 2026: निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून पाहणीला सुरुवात करण्यात आली. महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या स्वागत कक्षाची पाहणी करून मेट्रोच्या कामांमुळे निर्माण होणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
प्रत्येक विठ्ठल भक्तांचा आवडीचा अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी..' या अभंगातील प्रत्येक ओळ भक्ताला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या साक्षात दर्शनाचा अनुभव देणारी आहे. म्हणूनच काळ बदलला, पिढ्या बदलल्या, तरी या…
विठ्ठल-रुक्मिणीला उन्हाळ्याच्या तीव्रतेपासून शीतलता मिळावी यासाठी चंदनाची उटी (लेप) लावली जाते. संत तुकारामाच्या अभंगांमधून या परंपरेचे महत्त्व दिसून येते. चंदन उटी का लावली जाते आणि कधी लावली जाते ते जाणून…
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. योग्य नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही आणि वारकरी भाविकांना शांततेत सोहळ्याचा आनंद घेता आला.
आषाढी वारीच्या निमित्ताने संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आहे. पालखीने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केला असून मोठ्या उत्साहात सोलापूरकरांनी स्वागत केले आहे.
माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि आषाढी वारीलाच इतकं महत्व का दिलं जातं वारीची वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.
राज्यामध्ये आषाढी वारीला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने साताऱ्यामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी सातारकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पालखीचे स्वागत केले.
संतांच्या पालख्या सध्या पुण्यामध्ये असल्या तरी लवकरच त्या पुढच्या प्रवासाला लागणार आहेत. लोणी काळभोर येथे कदमवाकवस्ती संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम होणार आहे.
Ashadhi Wari Solhla 2025 : संत तुकाराम महाराजांचे मुस्लीम शिष्य अनगडबाबा शाह दर्गा येथे आजही पालखीचा पहिला विसावा होता. हे पालखीतील हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवून देते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्तान उद्या आळंदी येथून होणार आहे. त्यापूर्वी पालखीच्या मानाच्या अश्वांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले.
येत्या दोन दिवसांमध्ये संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचे पुण्यामध्ये आगमन होणार आहे. यासाठी शहरामध्ये वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis Dehu live : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहूमध्ये पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून मराठी भाषेबाबत मत व्यक्त केले.
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आषाढी वारीची सर्वत्र चर्चा असते. पुणे जिल्ह्यामधील पालखी मार्गाचे आणि पालखी विसावा स्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यामुळे एक चैतन्यमयी वातावरण आहे.
पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती केली. वारकऱ्यांपेक्षा कोणी व्हीआयपी नाही. पंढरपूरला आलो तर सगळा व्हीआयपी ताफा बाजूला ठेऊन बुलेटवर फिरलो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
संत तुकाराम महाराजांचा लवकरच बीडसोहळा पार पडणार आहे. यासाठी देहूनगरी सजत असून मोठ्या उत्साहामध्ये तयारी केली जात आहे. यासाठी विश्वविक्रमी अशी संत तुकाराम महाराजांची पगडी तयार करण्यात आली आहे.