• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Ashadhiwari What Is Wari Saint Tukoba Explained The True Meaning Of Wari Through Abhanga

Ashadhiwari : वारी म्हणजे काय ? संत तुकोबांनी अभंगातून सांगितला वारीचा खरा अर्थ

माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि आषाढी वारीलाच इतकं महत्व का दिलं जातं वारीची वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jun 28, 2025 | 01:24 PM
Ashadhiwari : वारी म्हणजे काय ? संत तुकोबांनी अभंगातून सांगितला वारीचा खरा अर्थ

फोटो सौजन्य: pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“आषाढी कार्तिकी भक्तगण येती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती” या फक्त गाण्याच्या ओळी नाही तर प्रत्येक वारकऱ्यांच्या मनातील भावना आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत  म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा असा हा पंढरीचा राजा एकमेव देव आहे, ज्य़ाला माऊली म्हटलं जातं. या माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि  वारीला इतकं महत्व का दिलं जातं ? वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.

वारीला फक्त धार्मिक महत्वच नाही तर ती महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण देखील आहे. याबाबत जेष्ठ साहित्यिक आणि इतिहास संशोधक सदानंद मोरे यांनी एका पॉडकास्टमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. वारीचं महत्व आणि त्याबाबची भावनिक नाळ प्रत्येक मराठी माणसाशी जोडली गेली आहे. दरवर्षी वारी करणारेच नाही तर ज्यांना वारीला जाणं होत नाही अशाही प्रत्येक मराठी मनात वारीचं विशेष महत्व आहे.

Ashadhi Wari : पंढरीच्या वारीचा ‘असा’ आहे इतिहास; आळंदीहून वारीची परंपरा कशी झाली सुरु ?

वारी म्हणजे काय ?

जसं जेजुरीचा खंडेराय किंवा तुळजाभवानीचा जागरण गोंधळ घातला जातो. ही या देवदेवतांची उपासना मानली जाते. महाशिवरात्रीला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे वारी म्हणजे विठ्ठलाची केलेली उपासना आहे, असं इतिहास संशोधक सदानंद मोरे यांनी सांगितलं आहे. नामस्मरण आणि किर्तनाप्रमाणे वारीला देखील पवित्र दर्जा प्राप्त आहे. तसं पाहायला गेलं तर विठ्ठलाचे भक्त कधीही वाटलं तर पंढरपूराला जाऊ शकतात मात्र वारी म्हणजे ठाराविक काळाने का होईना वारंवार समूहाने केलेली विठ्ठलाची उपासना म्हणजे वारी होय. परामार्थ प्राप्त करायचा असेल तर देवाची आराधना ही एकट्याने करणं. तपश्चर्या करुन आत्मा शुद्ध ठेवणं म्हणजे परामार्थ गाठणं होय.

Ashadhiwari : वारीचा मुक्काम आणि त्यामागचा अर्थ तुम्हाला माहितेय का

मात्र असं असलं तरी संत तुकोबा असं म्हणतात की, “एकलिया भावबळे कळी सापडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी” तुम्ही वैयक्तिक पातळीवरती जर देव शोधायचा प्रयत्न केला तर तो भेटेलही पण तो खूप काळाने भेटेल. मात्र वैष्णवांच्या समूहाने तो एका हाकेवर धावून येईल. समूहाने केलेल्या भक्तीचं सामर्थ्य हे जास्त आहे. त्यामुळे पंढरीच्या राजाला त्याच्या भक्तांच्या हाकेला प्रतिसाद हा द्यावाच लागतो. यामागे संत तुकोबांनी आपल्या अभंगातून एक सामाजिक विचार सांगितला आहे.

जेव्हा समूहाने एखादी कृती घडते तेव्हा त्याचे पडसाद हे मोठे असतात. महाराष्ट्राची वारी ही समूहाने होते म्हणून भक्तीपंरपरेत तिला विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराजांनी भक्तीपरंपरेतून हीच शिकवण दिली आहे की समाज जेव्हा एका उद्देशाने मतभेद न राखता एकत्र येतो तेव्हा त्यातून होणारं कार्य हे शुभ कार्य ठरतं. वारी हे त्यातचं एक उदाहरण आहे. हीच शिवकण संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून देतात.

 

 

 

 

 

Web Title: Ashadhiwari what is wari saint tukoba explained the true meaning of wari through abhanga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 06:30 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari
  • Sant Tukaram Maharaj
  • Vitthal Rukmini Mandir

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत

“मी गे आहे, हे जेव्हा आई वडिलांना समजलं तेव्हा…”, Mr. Gay World India निखिल जैनची ‘नवराष्ट्र’ सोबत खास मुलाखत

Nov 16, 2025 | 09:14 PM
कोरियन सिंगर ह्युना अचानक कोसळली स्टेजवर! वेट लॉस पडला भारी

कोरियन सिंगर ह्युना अचानक कोसळली स्टेजवर! वेट लॉस पडला भारी

Nov 16, 2025 | 09:03 PM
पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

पृथ्वीचा सर्वात खालचा बिंदू आणि त्यातील जीवंत चमत्कार; वाचा का आहे जगाला ‘या’ महासागराचे इतके आकर्षण?

Nov 16, 2025 | 08:30 PM
“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

“राया… कुठं-कुठं जायचं Christmas ला?” देशात फिरा किंवा बाहेरगावी, विमानाचा दर जवळपास सारखाच

Nov 16, 2025 | 08:26 PM
अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

अमेरिकेच्या ‘या’ निर्णयामुळे भारतीय ट्रक चालकांच्या वाढल्या अडचणी; अनेकांचे परवाने रद्द होण्याची शक्यता

Nov 16, 2025 | 08:20 PM
Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Bihar Politics: रोहिणी आचार्य यांच्यापाठोपाठ लालू प्रसाद यादव यांच्या तिन्ही मुलींनी सोडले राबडी निवास

Nov 16, 2025 | 08:15 PM
Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Ahilyanagar News: अतिवृष्टी होऊन गेली सुद्धा मात्र शेतकरी मदतीपासून वंचितच! चिंचोडी शिराळ परिसरातील बळीराजा नाराज

Nov 16, 2025 | 08:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM
Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nagpur : किल्ल्यावर दारु पार्टीला परवानगी मिळतेच कशी? – वडेट्टीवार

Nov 16, 2025 | 05:01 PM
Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Karjat : कर्जत नगराध्यक्षपदी महायुतीकडून डॉ. स्वाती अक्षय लाड यांची उमेदवारी जाहीर

Nov 16, 2025 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.