महसूल विभागाच्या ई-पीक (E-Pik) पाहणी ऑनलाइन (Online) नोंदणी बारमाही पिकांच्या नोंदणीत यंदा ऊस या नगदी पिकाची सर्वाधिक नोंदणी झाली आहे. राज्याच्या सर्वच भागांत एकूण पीक नोंदणीपैकी सुमारे चार लाख पाच…
शिरोळ (Shirol) तालुक्यातील हेरवाड (Herwad) येथे जमादार मळा, धनगर पट्टी, घोलप मळा या ठिकाणी असलेल्या १५ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
पुणे विभागातील सहकारी आणि खासगी असे एकूण ३० साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत या विभागात सुमारे १ कोटी ६ लाख २२६ टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.…
शेतात शिल्लक राहिलेल्या ऊसाला आता तुरे आले आहेत. त्यामुळे उसाचे वजन घटणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून ऊसतोड मजूर मागतील तेवढी किंमत खुशाली म्हणून देऊन ऊस कारखान्याला घालण्यासाठी प्रयत्न करत…
ऊस तोडणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून अनेक ठिकाणी ऊसतोड कामगारांकडून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे मागितले जात आहेत. ऊसतोड कामगारांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ऊस तोडीसाठी पैसे मागून अडवणूक केली तर गाठ…
रहाटणी (ता. खटाव) येथील प्रगतीशिल शेतकरी व पोलीस पाटील देवीदास थोरात यांनी 48 गुंठयात 144 टन एवढे आडसाली लागण ऊसाचे विक्रमी उत्पन्न काढले आहे. तरी या परिसरातील ऊस उत्पादनात आता…
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून या हंगामात आजअखेर गाळप झालेल्या उसाला प्रतिटन २८०० रुपये पहिला हप्ता देण्यात आला आहे. २८०० रुपये याप्रमाणे होणारी सर्व रक्कम संबंधित…
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी झालेल्या रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील संकेत जयकर मोरे या सभासद शेतकर्याने सरासरी १०० गुंठ्यात…
भुदरगड : भुदरगड तालुक्यातील निळपण येथील गावापासून एक किलोमीटर अंतरावर पूर्वेस व वेदगंगा नदीपासुन वरील बाजुच्या जवळपास पंचवीस ते तीस एकर क्षेत्रात अचानक लागलेल्या आगीमुळे संपुर्ण क्षेत्रातील असलेले ऊसाचे पिक…
सांगली : जिल्ह्यात दुष्काळी पट्ट्यात सिंचन योजनेचे पाणी आणि अतिवृष्टी यामुळे शाश्वत पाण्याची उपलब्धता झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील नदीकाठच्यासह दुष्काळी पट्ट्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सन २०२२- २३…
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. तोडणी आणि वाहतूकीबाबत निकष ठरवितानाच पुढील हंगामापासून वजनासाठी डिजीटल वजन काटे सुरू करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे…
सोलापूर जिल्ह्यातील ३० ते ३२ साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची मुकादमांनी मागील एका गळीत हंगामात १२५ कोटी रुपये रक्कम बुडविली आहे. यापूर्वी अनेक वर्ष अशाच प्रकारे वाहन मालकांचे…
साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, यापुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावर्षीच्या ऊस गळीत हंगामातील आणि ऊस उत्पादकांच्या नेहमीच्या काही प्रश्नासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ऊस तोड व ऊस वाहतूक लाक्षणिक बंद आंदोलन पुकारण्यात आले असून, फलटण तालुक्यातील सर्व…
महाविकास आघाडी सरकार असूदे किंवा शिंदे सरकार आम्हाला फरक पडत नाही. ऊस परिषद साखर संकुलावर मोर्चा आणि दोन दिवस ऊसतोड बंद ठेवूनही सरकारने प्रलंबित निर्णय घेतला नसल्याने २५ नोव्हेंबरला राज्यभरात…
ऊसाला एकरकमी एफआरपी, ऊसाच्या वजनाची काटामारी थांबविण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस तोड बंद आंदोलन सुरू झाले. पहिल्या दिवशी पलूस, वाळवा, कडेगाव, खानापूर आणि मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंबेगाव तालुक्यात चांडोली, पिंपळगाव येथे ज्या ठिकाणी ऊसतोड चालू आहे. त्या ठिकाणी जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतोड बंद केली, अशी माहिती संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष…
दीव्यवस्थापन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज झालेल्या बैठकीत संपुष्टात आला. शेवटच्या सहाव्या बैठकीत माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी अथर्व…