रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सरकारी तसेच महसुली दाखले आता गावात एका दिवसात मिळणार आहे. शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येत असून या अभियानात महसूल विषयक विविध सेवा व दाखले यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना सरकारी तसेच महसुली दाखले आता गावात एका दिवसात मिळणार आहे. शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येत असून या अभियानात महसूल विषयक विविध सेवा व दाखले यांचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.






