राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, लाडकी बहीण योजना आणि महिला सुरक्षा असे अनेक प्रश्न…
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमधून कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी जमा झाला आहे. यामुळे महिला वर्गामध्ये एक उत्साह आहे. शिंदे सरकारने…
राज्यात कार्यरत असलेल्या १७ लाख राज्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. १…
२००८ मध्ये आसोदा येथे बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाला मंजूरी मिळाली होती. या स्मारकाचं काही बांधकामही झालं आहे. परंतु, तब्बल १२ वर्ष उलटले हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही.
शनिवारच्या पहिल्याच पावसात सरकार वाहून गेले. अजून तर संपूर्ण पावसाळा बाकी आहे. या काळात आणखी किती आणि कोणत्या प्रसंगांना तोंड देण्याची वेळ मुंबईकरांवर येईल, हे सांगता येणे कठीण आहे. असा…
मुंबई महापालिकेत (BMC) 112 हजार कोटींची अनियमतिता झाल्याचा ठपका कॅगनं (CAG) ठेवल्यानंतर, या प्रकरणाची एसआयमीर्फत चौकशी करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच शिंदे सरकारनं (Shinde Government) दिले. त्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता…
“माझ्या हाती काहीच नाहीये. हे प्रश्न शिंदे आणि फडणवीसांना विचारले पाहिजेत. माझ्याकडे दोन आमदार आहेत. दोन आमदार असणाऱ्या माणसाला मंत्रीमंडळ ठरवण्याचा काही अधिकार नाहीये. याचे एक घाव दोन तुकडे करून…
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी याविषयी बोललो आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. या तांत्रिक अडचणी…
सरकार व्हेंटिलेटवर आहे, ते सुप्रीम कोर्टानं काढलं तर हे राम होईल. कुणीच त्यांच्याबरोबर राहणार नाही, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. हे सरकार कधी उलथवायचं आणि निवडणुकांना कधी सामोरं…
काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे…
आदित्य ठाकरे म्हणाले, फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत गैरसमज सरकारकडून पसरवला जात आहे. आम्हालाही यासंबंधीत माहिती सोशल माध्यमातून समजत आहे. फाॅक्सकाॅन-वेदांताबाबत वेगळा एमओयूची सांगड घालून लोकांची दिशाभूल केली जात आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्रात फाॅक्सकाॅनसोबतचा एमओयू…
शिंदे सरकारमधील मंत्र्यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून रत्नागिरी पोलीस अधिक्षक मोहनकुमार गर्ग यांनी उदय सामंत यांच्याशी याविषयी चर्चा केली…
ओला दुष्काळ जाहीर करा... अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत करा... पन्नास खोके, एकदम ओके... ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी... स्थगिती सरकार हाय हाय... आले रे आले गद्दार आले... अश्या घोषणा देत…
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर घणाघाती टिका केली. पूरग्रस्तांना, शेतकऱ्यांना मदत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आमची मागणी होती की, सरकारने राज्यात ओला दुष्काळ…
महाराष्ट्रात सध्या सीबीआयला थेट तपास करण्यास बंदी आहे. मविआ सरकारनेच २१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा निर्णय घेतला होता. त्यानूसार केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयला राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यास बंदी…
कुणाचंही सरकार आलं, तरी जोपर्यंत १४५ चा जादुई आकडा तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता, तोपर्यंतच ते सरकार टिकत असतं. आत्ताचा विचार करता ज्या दिवशी ते १४५ चा आकडा पूर्ण करू शकणार…
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सहीचे पत्र शिवसेना खासदार प्रवक्ते अरविंद सावंत यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांंना दिले आहे. यात विरोधी पक्ष नेते पदासाठी औरंगाबादचे ( संभाजी…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मविआ सरकारने घेतलेल्या शेकडो निर्णयांना सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. तसेच, अनेक निर्णय रद्दबातल केले आहेत. ठाकरे सरकारच्या…
महाराष्ट्रातल्या सत्तासंर्घाबाबतच्या या महत्त्वाच्या प्रकरणी सरन्यायाधीश रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठ उद्या या प्रकरणाची सुनावणी करणार आहे
प्रशासकीय पातळीवर शिंदे आणि फडणवीस सरकार चांगली कामगिरी बजावताना दिसत आहे. गेल्या २४ दिवसांमध्ये तब्बल ५३८ शासन निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) अस्तित्वात नसल्याने ते प्रशासकीय पातळीवरच काढले…