शिवम दुबेने नुकत्याच संपलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये शानदार कामगिरी केली, त्याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. यादरम्यान, त्याने पापाराझींशी संवाद साधला, ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विजयानंतर मायदेशी परतलेल्या खेळाडूंचे जंगी स्वागत होत असतानाच, टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे (Shivam Dube) याचा एक अत्यंत हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आला आहे.
विश्वचषक विजयानंतर विमान न मिळाल्याने शिवम दुबे एसी ३-टायर ट्रेनने मुंबईला गेला. ओळख लपवण्यासाठी तो अप्पर बर्थवरच राहिला आणि त्याच्या पत्नीने टीटीईला क्रिकेटपटू म्हणून ओळखण्यास नकार दिला
टी-२० विश्वचषक २०२६ चा ३६ वा सामना १८ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्सचा १७ धावांनी धुव्वा उडवला. भारताकडून शिवम दुबेने…
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत नेदरलँड्ससमोर १९४ धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात भारताकडून शिवम दुबेने अर्धशतक…
चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने दिलेल्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताकडून शिवम दुबेने २३ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. यावर दुबेने सुधारित मानसिकतेनेच एक चांगला क्रिकेटपटू बनवण्यास मदत झाल्याचे सांगितले…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात शिवम दुबेने स्फोटक खेळी केली. त्यामुळे आता त्याची आणि हार्दिक पंड्याची तुलना केली जात…
भारताचे फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या चौथ्या सामन्यात फेल झाले, यावेळी भारताचा अष्टपैलू शिवम दुबे याने कहर केला आणि एक वेळ अशी होती जर त्याने शेवटपर्यत सामना खेळला असता तर निकाल वेगळा…
पराभवानंतर झालेल्या सामन्यानंतरच्या सादरीकरण समारंभात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पराभवाचे कारण स्पष्ट केले आहे. ५० धावांच्या पराभवानंतर, कर्णधार सूर्यकुमार यादवने एक महत्त्वपूर्ण विधान केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडने भारताचा ५० धावांनी पराभव केला. भारत डाव १८.४ षटकातच गारद झाला.
मागील सामन्यामध्ये शिवम दुबे याला श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताचा संघ हा सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला होता, याचे नक्की कारण आणि अशा प्रकारचा भारतीय क्रिकेट चाहत्याचा समज का…
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात भाग्यवान खेळाडू म्हटले जात असेल तर तो शिवम दुबे असेल. जर तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल तर विजय जवळजवळ निश्चित आहे.…
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारतीय संघाच्या शानदार विजयाचा हिरो कुलदीप यादव होता, ज्याच्यासमोर पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत…
विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. सामन्यानंतर त्यांनी एक मोठे विधान केले आहे आणि विजय भारतीय सैन्याला समर्पित केला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आपली जादू दाखवत यूएई संघाला 57 धावांवर गारद केले.
भारताच्या संघामधील शिवम दुबे हा त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे देखील ओळखला जातो. पण आता शिवम दुबे याने त्याच्या नावावर आणखी एक पराक्रम केला आहे आणि ते पाहुन तुम्हाही धक्का बसेल.
विधान भवनाच्या सेंट्र्ल हॉलमध्ये मुंबईच्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे चार खेळाडू मुंबईकर असल्याचा आम्हाला…
भारताचा संघ आज आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामान्यांच्या प्लेइंग 11 मध्ये शिवम दुबेला स्थान मिळणार का असा क्रिकेट चाहत्यांचा प्रश्न आहे. आजच्या प्लेइंग 11 कडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष…
चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत महत्वाचा सामना खेळणार आहे. आजच्या सामन्यांमध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला प्लेऑफचे तिकीट मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या बऱ्याच खेळाडूंचे लग्न…