वारकरी संप्रदायासाठी विठोबाइतकाच चंद्रभागा नदीचा महिमा मानला जातो. "जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा" अशी ख्याती असलेल्या या नदीचे महत्त्व दुर्लक्षित होत असल्याचा आरोप अंकुशराव यांनी केला आहे.
नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
हजारो वर्षांपासूनचे पुरातन श्रीविठ्ठल मंदिर असे पावसाळ्यात गळत असल्याचे कधी दिसले नाही. मात्र, मंदिराचे संवर्धनाचे काम झाल्यानंतर असे विदारक चित्र दिसून येत आहे.
तसेच गोशाळेतील नवजात वासराच्या मृत्यूबाबत देखील बातमी व व्हिडिओ समाजमाध्यमांत प्रसिध्द झाला होता. त्या अनुषंगाने देखील योगेश पाठक व तानाजी जाधव यांच्यावर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असल्यामुळे कारवाई करण्यात आली.
पंढरपुरातही पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा राबवली जाते. परंतु, व्हीआयपींच्या गाड्या थेट मंदिराला वेढा व गराडा घालत असतील आणि भाविकांची कुचंबना होत असेल तर मंदिर सुरक्षेचा प्रश्नही या ठिकाणी…
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन आराखड्यांचा कामाचा आढावा घेण्यात आला, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर जतन व संवर्धनाची सध्या सुरू असलेली सर्व कामे अंतिम टप्प्यात…
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र शहराच्या चौकाचौकामध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.