Abdul Sattar News: सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या लोकसंपर्क बैठकीत ५०० तक्रारी दाखल झाल्या. योजनांत पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्तार यांनी कडक इशारा दिला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ई-पॉस प्रणालीला मुदतवाढ न मिळाल्यामुळे जून महिन्याचे ७० टक्के रेशन धान्य वितरण रखडले आहे. यामुळे जिल्ह्यातील २४ लाख १६ हजार लाभार्थी संकटात सापडले आहेत.
सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून २१ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. केळगाव लघु प्रकल्पातून शंभराहून अधिक मोटारींद्वारे होणारी अवैध पाणी चोरी प्रशासनाने रोखली आहे.
सिल्लोड तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता शाळा सकाळी ७ ते दुपारी १२:३० या वेळेत भरतील. पाहा सविस्तर माहिती.
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु. ग्रामपंचायतीने 'अभ्यासाचा भोंगा' या अभिनव उपक्रमाद्वारे राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सकाळी आणि संध्याकाळी भोंगा वाजताच गावातील टीव्ही-मोबाईल बंद होतात आणि मुले अभ्यासाला बसतात.
बनकिन्होळा न्यू हायस्कूलमधील २००८-०९ बॅचचे मित्र-मैत्रीण तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र आले. शिक्षकांवर फुलांची उधळण, पुन्हा एकदा वर्गात भरलेला भूगोलाचा तास आणि मैदानावर रंगलेले बालपणीचे खेळ... असा हा भावनिक सोहळा रंगला.
Digital 7/12 in Sillod: राज्य सरकारने सिल्लोड तालुक्यातील ९२ हजार डिजिटल ७/१२ उताऱ्यांना पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालयातील फेरा थांबणार असून डिजिटल स्वाक्षरी असले.
सिल्लोड नगरपरिषदेच्या २०१९ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ४४ हजार २९८ एवढी मतदार संख्या होती यात दहा हजाराच्या वर मतांची वाढ होऊन आकडा आता ५४ हजार ८०८ एवढा झाला आहे.
शेतातील वडिलोपार्जित विहिरीच्या पाण्यावरून होणाऱ्या वादाला कंटाळून तालुक्यातील कोटनांद्रा येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भावकीतील दोघांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यात तब्बल १५० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यावर नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही ताशेरे ओढले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते…
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात प्रस्तावित एमआयडीसीमध्ये निम्म्या भागात कृषी औद्योगिक पार्क आणि उर्वरित क्षेत्र सर्वसाधारण उद्योग उभारण्यासाठी वापरण्यात येणार आहे,’ असा निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत…