मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन साजरा केला जातो. गरिबी आणि दुःख दूर करण्यासाठी अथक प्रयत्नांसाठी त्यांना १९७९ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हरतालिकेच्या दिवशी सर्वच महिला निर्जळी उपवास करतात. या उपवासात कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला हरतालिकेच्या शुभेच्छा देण्यासाठी काही संदेश सांगणार आहोत. हे नक्की वाचा.
प्रत्येक भारतीयासाठी १५ ऑगस्ट हा दिवस अतिशय खास आहे. कारण या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. त्यामुळे सगळीकडे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आज आम्ही तुम्हाला लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही मराठमोळ्या शुभेच्छा सांगणार आहोत.
संपूर्ण राज्यभरात नारळी पौर्णिमा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा गोड शुभेच्छा.
आई वडील दोन्ही सुद्धा मुलांच्या उज्वल भविष्यशासाठी सतत काहींना काही करत असतात. वर्षांच्या बाराही महिने कष्ट करून मुलांचे पालन पोषण करतात. फादर्स डे निमित्त वडिलांना पाठवा प्रेमळ शुभेच्छा.
रक्तदान केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दरवर्षी 14 जूनला जागतिक रक्तदान दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला रक्तदान केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी १५ जूनला फादर्स डे साजरा केला जाणार आहे. वडिलांवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस मोठ्या उत्साहात…
निडर वृत्ती आणि ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराला बंड पुकारणारे सावरकर क्रांतिकारक असण्याबरोबरच संवेदनशील साहित्यिक देखील होते. देशाच्या परकीयांपासून स्वातंत्र्य मिळावं म्हणून सावरकरांनी नाटकं आणि कविता लिखाण केलं होतं.
२ एप्रिलला आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन साजरा करण्यात येतो. हा दिन डॅनिश लेखक हंस ख्रिश्चन अँडरसन यांच्या सन्मानार्थ साजरा करण्यात येतो. हा दिवस का साजरा करण्यात येतो या मागचा इतिहास काय?…
३ नोव्हेंबर घटना – दिनविशेष २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले. १९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार…
२ नोव्हेंबर घटना – दिनविशेष १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले. १९३६: कॅनेडियन…
१ नोव्हेंबर घटना – दिनविशेष २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा…
३१ ऑक्टोबर घटना – दिनविशेष जागतिक बचत दिन राष्ट्रीय एकता दिन १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या. १९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.…
३० ऑक्टोबर घटना – दिनविशेष आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. १९९५: कॅनडातील क् वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी…