Government School Crisis: दरवर्षी जून महिन्यात शाळांच्या प्रांगणात दिसणारी चिमुकल्यांची लगबग यंदा गायब का झाली आहे? नाशिकच्या येवला तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या आकर्षणामुळे जिल्हा परिषद आणि शासकीय अनुदानित शाळांसमोर अस्तित्वाचा…
Teachers Issue : मुंबईच्या उत्तर-पश्चिम आणि दक्षिण विभागातील अतिरिक्त शिक्षकांना आता हक्काची शाळा मुंबईतच मिळणार की त्यांची थेट ठाणे, रायगड, पालघरमध्ये बदली होणार? शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे कोणती मोठी…
Teacher Bharti: पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या रिक्त पदांची माहिती अपलोड करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत संपली आहे. मात्र, अनेक संस्थांच्या जागा पोर्टलवर आलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, शिक्षण आयुक्त सचिंद्र…
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संबंधित राज्य सरकारने शिक्षण विभागात मोठी भरती करण्याचा निर्णय घेतला असून, हजारो शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.
हरियाणात सरकारी शिक्षक बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. हरियाणा लोकसेवा आयोगाने (HPSC) 1672 पदव्युत्तर शिक्षक संगणक विज्ञान पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत शिक्षकाला न्याय देण्याची व आरोपींना अटक करण्याची मागणी केली असता अखेर शिरूर पोलीस स्टेशन येथे बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरली जाणार आहेत.
के-टीईटी लागू होण्यापूर्वीच, केरळ साक्षरता आणि शैक्षणिक दर्जामध्ये उच्च स्थानावर होता. २०१२ मध्ये के-टीईटी लागू होण्यापूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना ही पात्रता मिळविण्याची संधी नव्हती.
शिक्षकांना निवडणूक कर्तव्ये, सर्वेक्षण आणि इतर शैक्षणिक कामे करण्यास भाग पाडले जात आहे. हे सक्तीचे काम नाही का? याचा अध्यापन आणि शिक्षण व्यवस्थेवर वाईट परिणाम होतो आहे.
महाराष्ट्रातील शिक्षक भरती प्रक्रिया ही आशिया खंडातील सर्वांत अनोखी आणि विसंगत प्रक्रिया ठरली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार? असा सवाल अभियोग्यता धारकांनी केला आहे.
भारतामध्ये सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. देशामध्ये हजारो अशा शाळा आहेत ज्यामध्ये केवळ शिक्षक फुकट पगार घेत आहेत. कारण तिथे एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही.
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध शाळांमध्ये एकंदर २ कोटी ४ लाख ६३ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत यापैकी १ कोटी ९१ लाख ३५ हजार २९६ विद्यार्थ्यांची नावे…