आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात भयानक जमातीविषयी माहिती सांगणार आहोत, जी आपल्या विचित्र परंपरेसाठी ओळखली जाते. यानुसार, कुटुंबात जर कुणाचा मृत्यू झाला तर महिलांना त्यांच्या बोटाचा वरचा भाग कापावा लागतो.…
दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’अंतर्गत ५ ते ३० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिक दिले जाणार आहे.
आदिवासीबहुल भागातल्या कोलाम समाजातही थैलेसेमिया आणि सिकलसेल अॅनिमिया वाहकांचे प्रमाण मोठे असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. याचे रुग्ण विशिष्ट समाजातच आढळतात, असं आतापर्यंत सांगितलं जात असे.
जुन्या काळातील जंगलावर आधारीत आदिवासी कुंटुंबाच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्यामुळे, उपासमारीच्या सावटातून एकमेव उरलेल्या मोहफूल संकलन व्यवसायातून गरिबांच्या घराच्या चुली पेटवल्या जात आहे.
आदिवासी महादेव जमातीवर शासन अन्याय करतंय हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि यासाठीच आम्ही आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोला निवेदन देऊन निषेध…