अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने जालौन, कन्नौज, आंबेडकरनगर आणि सहारनपूर या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन समुपदेशनाच्या एकल खंडपीठाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकारने सावन महिन्यात होणाऱ्या कावड यात्रेबाबत अतिशय सावधगिरी बाळगली आहे. यंदा कोणत्याही कावड यात्रेकरूला काठी, त्रिशूळ घेऊन चालण्याची परवानगी दिली जाणार नाही, तसंच सायलेन्स नसलेल्या दुचाकींवरही बंदी आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या या योजनेची एक खास गोष्ट म्हणजे या प्रकल्पाअंतर्गत सरकारकडून १०% मार्जिन मनी दिली जाते. जर व्यवसाय दोन वर्षे यशस्वीरित्या चालवला गेला तर हे मार्जिन मनी सबसिडीमध्ये बदलेल.
प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून लोकसभेचे राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभमेळ्याचे कौतुक केले आहे. उत्तर प्रदेश केवळ शेतीची भूमी नाही तर शाश्वत ज्ञान आणि परंपरेची भूमी आहे असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडल्यानंतर आता हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी आता देशभरातून भाविक आणि पर्यटक येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने (Yogi Government) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार मोठा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने राज्यातील मुलांच्या स्कूल व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रंगभूमी संदर्भातले त्यांनी केलेले संशोधन, उभ्या केलेल्या महत्त्वाच्या नाट्य संस्था व प्रस्थापित संस्थांच्या विकासामध्ये केलेले अनोखे योगदान तसेच भारतीय रंगभूमीच्या विकासात सुरू केलेले पायाभूत उपक्रम, भारतीय रंगभूमीला मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय…