माऊलीच्या भेटीसाठी असंख्य वैष्णवांचा मेळा पंढरपूरी पायी चालत जातात. वारी म्हणजे काय ? आणि आषाढी वारीलाच इतकं महत्व का दिलं जातं वारीची वारीची ही गोष्ट आज जाणून घेऊयात.
आषाढी वारीला सुरुवात झाली असून काही दिवस आधीच आळंदी आणि देहूतून निघालेल्या माऊलींच्या पालखीने सासवडमध्ये प्रस्थान केलं आहे. वारीचे एकूण मुक्काम हे 15 ठिकाणं आहेत. या 15 ठिकाणांमना धार्मिकदृष्ट्या देखील…
विठ्ठल रूक्मिणी मंदिराकडे येणारा व जाणारा मार्ग एकच असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. यामुळे आषाढी वारीच्या काळात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात. तसेच आषाढी वारी लवकरच सुरु होणार आहे यामुळे लाखो वारकरी जमत असतात. मात्र पंढरपूरमधील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या (विकास आराखडा) सर्व्हेचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपूरात एक कोटीहून अधिक भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वर्षभर भाविकांची मोठी गर्दी होत असते. विठ्ठल रुक्मिणी शाही विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
पंढरपुरमध्ये कर्मचाऱ्यासाठी अपशब्द वापरल्याविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु झाले आहे.यामुळे पंढरपुरामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
आज देशात 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. तसेच श्रावणी सोमवारही आहे. या औचित्यावर पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आले. मंदिरात विविध फुलांचा आणि पानांचा वापर करून…