अहिल्यानगर मधील पुणतांबे गावाजवळ दोन तलाव असून देखील गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भारतात अनेक ठिकाणी पाण्याचा अवास्तव वापर केला जातो. आजही पाण्याचे महत्त्व अनेक ठिकाणी समजून न घेतल्यामुळे लवकरच भूजल संकट येणार आहे आणि याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पाणी साठवण्याची क्षमता कमी असून 80% शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाक अडचणीत…