तासगावच्या पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीपुरता मर्यादित नसून संपूर्ण दुष्काळी पट्ट्याच्या आर्थिक विकासाशी जोडलेला असल्याचे आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. २०१७ पासून या भागातील दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून पाण्यासाठी पाठपुरावा…
Satara Water Crisis News: साताऱ्यातील यादोगोपाळ पेठेत पाणी टंचाईमुळे नागरिकांचा रास्ता रोको! दोन दिवसांपासून पाणी बंद असल्याने महिला रस्त्यावर; पालिकेकडून नवीन बॉल व्हॉल्व बसवण्याचे आश्वासन.
Jalgaon News: जळगावात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदीवरील शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य पाइपलाइन पुरात वाहून गेली. पाइपलाइनचा आधारही तुटल्याने दुरुस्तीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अकोला शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात अवघा १७.६१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असल्याने, महानगरपालिकेने शहरात तात्काळ पाणीकपात…
पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ऐन पावसाळ्यात १८२ गावे आणि ११७ वाड्यांसाठी ३०३ टँकर्स सुरू असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११६ टँकर धावत आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या २,७४० कोटींच्या पाणी योजनेतील तांत्रिक गोंधळामुळे नागरिकांना वाढीव पाणी मिळालेले नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ जुलैला मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.
Mumbai Dams Water Storage : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरून अवघ्या 7 टक्क्यांवर आला आहे. वैतरणा आणि तानसा धरणे जवळपास रिकामी झाली असून, जुलै महिन्यात अपेक्षित…
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाली असून, झेडपी सीईओ मिन्नू पी. एम. आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ग्रामीण भागासाठी कडक जल नियोजन नियमावली जाहीर केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व…
साताऱ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून नळ कोरडे असल्याने समाधीचा माळ आणि गडकर आळीतील महिलांनी सातारा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
Navi Mumbai Water Crisis : संभाव्य जलटंचाई आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक जलसंवर्धन कृती आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई…
Karjat Water Crisis : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाडीतील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने आणि जुनी नळपाणी योजना बंद पडल्याने आदिवासी…
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ५५ पैकी केवळ ५ जलकुंभ ताब्यात आल्याने कंत्राटदार आणि मजीप्रला ३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आदेश दिले…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.०४ मीटरने वाढली आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक २.७३ मीटरने वाढ झाली असली, तरी सिल्लोड आणि सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळी कमालीची खालावली आहे.
Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.
ससे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि लगतच्या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्ववत…
Jal Jeevan Mission- ग्रामपंचायतीकडून महावितरणसोबत वारंवार समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी अनेकदा थकीत बिलांचे समायोजन ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी केले होते. परंतु सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला…
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती २४ तासांत पूर्ण झाली आहे. आज रविवारी दुपारनंतर शहरातील सिडको, हडकोसह इतर भागांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.