इंदूरमध्ये दुषित पाण्याच्या प्रकरणामध्ये तब्बल 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वात स्वच्छ मानल्या जाणाऱ्या इंदूर शहराचे वास्तव समोर आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! फारोळा जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा १० तास बंद राहिला. मुबलक पाणी असूनही नागरिकांना ८ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
अहिल्यानगर मधील पुणतांबे गावाजवळ दोन तलाव असून देखील गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येचा पाठपुरावा लवकरात लवकर व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
भारतात अनेक ठिकाणी पाण्याचा अवास्तव वापर केला जातो. आजही पाण्याचे महत्त्व अनेक ठिकाणी समजून न घेतल्यामुळे लवकरच भूजल संकट येणार आहे आणि याबाबत अधिक माहिती तज्ज्ञांनी दिली आहे
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पाणी साठवण्याची क्षमता कमी असून 80% शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाक अडचणीत…