Mumbai Dams Water Storage : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरून अवघ्या 7 टक्क्यांवर आला आहे. वैतरणा आणि तानसा धरणे जवळपास रिकामी झाली असून, जुलै महिन्यात अपेक्षित…
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.
अल निनोच्या प्रभावामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण झाली असून, झेडपी सीईओ मिन्नू पी. एम. आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी ग्रामीण भागासाठी कडक जल नियोजन नियमावली जाहीर केली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनली असून जिल्ह्यातील २२७ जलसाठ्यांपैकी तब्बल २२२ प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे पाटबंधारे विभागाच्या १७ जून २०२६ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील सर्व…
साताऱ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून नळ कोरडे असल्याने समाधीचा माळ आणि गडकर आळीतील महिलांनी सातारा नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
Navi Mumbai Water Crisis : संभाव्य जलटंचाई आणि उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक जलसंवर्धन कृती आराखडा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कठोर कारवाई…
Karjat Water Crisis : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाडीतील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने आणि जुनी नळपाणी योजना बंद पडल्याने आदिवासी…
छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ५५ पैकी केवळ ५ जलकुंभ ताब्यात आल्याने कंत्राटदार आणि मजीप्रला ३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आदेश दिले…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.०४ मीटरने वाढली आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक २.७३ मीटरने वाढ झाली असली, तरी सिल्लोड आणि सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळी कमालीची खालावली आहे.
Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.
ससे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि लगतच्या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्ववत…
Jal Jeevan Mission- ग्रामपंचायतीकडून महावितरणसोबत वारंवार समन्वय साधण्याचा प्रयत्न केला गेला. यापूर्वी अनेकदा थकीत बिलांचे समायोजन ओगलेवाडी येथील कार्यकारी अभियंत्यांनी केले होते. परंतु सहा वर्षांपासून महावितरणने गावाचा मालमत्ता कर भरला…
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती २४ तासांत पूर्ण झाली आहे. आज रविवारी दुपारनंतर शहरातील सिडको, हडकोसह इतर भागांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.
भांडुप विधानसभा क्षेत्रातील डोंगराळ भागांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांना अपुऱ्या व कमी दाबाच्या पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी पालिका प्रशासनाला जाब विचारत तातडीच्या…
छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला जायकवाडी धरणातील घटत्या जलपातळीचा फटका बसला आहे. सायफन सिस्टीम फेल झाल्याने १२ जूनचा वाढीव पाणीपुरवठा रखडण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील 'नो-नेटवर्क' भागांना प्राधान्याने नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. १२ जूनपासून १५०० मिमीची मुख्य जलवाहिनी सुरू होणार असून हर्सूल-जटवाडा भागात २० MLD वाढीव पाणी मिळणार आहे.
Mira Bhayandar water crisis : मिरा-भाईंदर शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत ९ जून रोजी महिलांचा ‘टमरेल मोर्चा’ काढण्याचा इशारा दिला आहे. महिला जिल्हा संघटक निशा नार्वेकर यांनी…
छत्रपती संभाजीनगर शहरासाठी २,७४० कोटींच्या अमृत-२ पाणीपुरवठा योजनेचा पहिला टप्पा यशस्वी झाला आहे. नक्षत्रवाडी एमबीआरमधून शहराला १० एमएलडी अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे.
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील तळहीरा पाझर तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. बेकायदेशीर पाणी उपशामुळे तलाव ८ दिवसांत कोरडा पडण्याची भीती असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छुप्या मोटारी जप्त करण्याची मागणी केली…