• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Travel »
  • You Can Travel Bangladesh Nepal Thailand Via Road Nrhp

भारताजवळील ‘या’ देशांमध्ये जाण्यासाठी फ्लाइटची आवश्यकता नाही; कारने देखील करू शकता प्रवास

असे अनेक देश आहेत जे भारताच्या अगदी जवळ आहेत. भारतीयांची इच्छा असल्यास ते या देशांचा प्रवास कारनेही पूर्ण करू शकतात. जाणून घ्या कोणते आहेत ते देश जिथे तुम्ही करनेही जाऊ शकता. 

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 27, 2024 | 05:28 PM
भारताजवळील 'या' देशांमध्ये जाण्यासाठी फ्लाइटची आवश्यक नाही

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रवासाची आवड असणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. परदेशी जायचे म्हटल्यावर नेहमी फ्लाईट घ्यावी लागते असा अनुभव आपल्याला येतो. बऱ्याच लोकांना ते परवडते बऱ्याच लोकांना नाही. पण असेही अनेक देश आहेत जे भारताच्या अगदी जवळ आहेत. आणि इतकेच नव्हे तर या देशांचा प्रवास कारनेही पूर्ण करता येऊ शकतो. हा प्रवास तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कारनेही पूर्ण करू शकता. आणि शिवाय यामुळे खर्चाचीही विभागणी होईल.

परदेशात जाण्याचा विचार करूनच संपूर्ण प्रवासाचे चित्र समोर येते. ज्यात एखादी व्यक्ती विमानतळावरून उड्डाण घेते. दुसऱ्या देशात पोहोचते आणि तिथली सर्व ठिकाणे शोधून काढते. साहजिकच अशा प्रवासात खूप पैसा खर्च होतो. पण असे अनेक देश आहेत जे भारताच्या अगदी जवळ आहेत. भारतीयांची इच्छा असल्यास ते या देशांचा प्रवास कारनेही पूर्ण करू शकतात. अशा परिस्थितीत हा प्रवास तुमच्यासाठी खूप किफायतशीर ठरेल. जाणून घ्या कोणते आहेत ते देश जिथे तुम्ही करनेही जाऊ शकता.

नेपाळ

नेपाळ हा एक देश आहे ज्याची सीमा भारताला लागून आहे. तुम्ही कधीही मित्रांसोबत नेपाळला जाण्याचा प्लॅन करू शकता. नवी दिल्लीहून लखनौ, बाराबंकी, फैजाबाद, बस्ती, चंद्रगिरी मार्गे नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोहोचू शकता.

बांग्‍लादेश

बांगलादेश हा देखील भारताच्या अगदी जवळ असलेला देश आहे. त्याचा प्रवास कारनेही करता येतो. तुम्ही दिल्लीहून उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमार्गे बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचू शकता. या प्रवासाला सुमारे 30 तास लागू शकतात.

भूतान

भूतानचे शांत वातावरण लोकांना आकर्षित करते. दिल्ली ते भूतान हे अंतर सुमारे 2006 किलोमीटर आहे. तुम्ही दिल्लीहून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम मार्गे भूतानला जाऊ शकता.

थायलंड

थायलंडला हवाई प्रवास करणे अधिक सोयीचे असले तरी, जर तुमचा काही साहसी प्रवास करायचा असेल तर तुम्ही कारनेही प्रवास करू शकता. दिल्लीहून इम्फाळ, मोरे, बागान, इनले लेक, यंगून, मायसोट, टाक आणि बँकॉक मार्गे थायलंडला जाता येते. यासाठी सुमारे 71 तास म्हणजेच सुमारे 6 दिवस प्रवास करावा लागेल.

लक्षात ठेवा

असे नाही की तुम्ही कधीही कारने या देशांमध्ये पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला पासपोर्ट, प्रवासाची कागदपत्रे, व्हिसा, रस्त्यासाठी आवश्यक परवाने, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी सर्व कागदपत्रांची आवश्यकता आहे. आपण व्यवस्था केल्यास, आपण कारने देखील या देशांमध्ये जाऊ शकता.

Web Title: You can travel bangladesh nepal thailand via road nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2024 | 12:19 PM

Topics:  

  • Road trip

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.