कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम अशा आंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्डेमय बनल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे या गावात येणाऱ्या रिक्षा-एसटी बस वेळेत येत नाहीत. तर कधी कधी बस गावातच येत नाहीत. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम अशा आंजिवडे गावातील मुख्य रस्ता खड्डेमय बनल्याने येथील नागरिकांचे हाल होत आहेत. खड्डेमय रस्त्यामुळे या गावात येणाऱ्या रिक्षा-एसटी बस वेळेत येत नाहीत. तर कधी कधी बस गावातच येत नाहीत. ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.






