विरार बुलेट ट्रेन स्टेशन परिसरातील जागा जाणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र भूमाफियांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरसेवक गणेश पाटील यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे.
विरार बुलेट ट्रेन स्टेशन परिसरातील जागा जाणार असल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र भूमाफियांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नगरसेवक गणेश पाटील यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे.






