• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pakistans Stern Threat After Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack: ‘गौरी, गजनवी आणि 130 अण्वस्त्रे भारतासाठीच राखीव आहेत’, पाक रेल्वेमंत्र्यांचा धमकीचा सूर

Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 27, 2025 | 10:27 AM
Pakistan's Stern Threat After Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack: 'गौरी, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठीच आहेत', पाक रेल्वेमंत्र्यांचा धमकीचा सूर ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pahalgam terror attack  : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे. या दहशतवादी कारवायांमध्ये २६ निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला असून, हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारताने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारतर्फे उर्मट आणि आक्रमक भाषा वापरली जात आहे. पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, “जर भारताने आमचा पाणी पुरवठा थांबवला, तर आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत. आमच्याकडे गौरी, शाहीन, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे आहेत आणि ती सर्व फक्त भारतासाठीच राखून ठेवली आहेत.”

भारताचे जलद प्रत्युत्तर, सिंधू करार रद्द आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने तत्काळ आणि ठाम कारवाई करत सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा थांबवण्यात आला आहे. याचबरोबर, दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. पाकिस्ताननेही प्रत्युत्तर देताना भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि शिमला करार अधिकृतपणे रद्द केला. या पावलांनी संपूर्ण दक्षिण आशियाई क्षेत्रात युद्धसदृश परिस्थिती उद्भवल्याचे जाणवते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन, रात्रभर LoCवर गोळीबार; भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर

रेल्वे व्यवस्था लष्करी नियंत्रणाखाली : युद्धाची तयारी सुरू

हल्ल्यानंतर पाकिस्तानने देशातील संपूर्ण रेल्वे व्यवस्था लष्कराच्या ताब्यात दिली आहे. रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी सांगितले की, “सर्व रेल्वे स्थानकांवर लष्करी डेस्क स्थापन करण्यात आले आहेत. रेल्वेची लॉजिस्टिक क्षमता आता थेट सशस्त्र दलांच्या नियंत्रणाखाली आहे.” यामुळे गरज पडल्यास रणगाडे, जड शस्त्रास्त्रे आणि लष्करी सामग्री थेट रेल्वेमार्गे जलद गतीने हलवता येईल. अब्बासी पुढे म्हणाले, “आमचे अधिकारी पूर्ण सज्ज आहेत आणि लष्कराच्या प्रत्येक आदेशाचे तातडीने पालन केले जाईल.” या हालचालीमुळे पाकिस्तानची युद्धासाठी गंभीर तयारी सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. विशेषतः भारताच्या निर्णायक आणि आक्रमक पावलांनंतर पाकिस्तानच्या घाबरट आणि आक्रमक प्रतिक्रियांनी प्रादेशिक अस्थिरतेची भीती वाढवली आहे.

तणावाची पातळी वाढली, युद्धसदृश वातावरण

भारताने पहलगाम हल्ल्याच्या गंभीरतेची दखल घेत त्वरित कठोर पावले उचलली आहेत. सिंधू करार रद्द करणे आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हकालपट्टी ही त्याची स्पष्ट उदाहरणे आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानची लष्करी लॉजिस्टिक तयारी आणि अण्वस्त्रांची धमकी यामुळे संपूर्ण परिसरात युद्धसदृश तणाव वाढला आहे. विश्लेषकांच्या मते, पाकिस्तानचा आक्रमक सूर त्याच्या अंतर्गत असुरक्षिततेचे द्योतक आहे. दहशतवादाला पाठीशी घालण्याचे परिणाम आता पाकिस्तानला भोगावे लागत आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘जंग करनी है तो…’ भारताच्या कृतीवर पाकिस्तानी लोकांचा स्वतःवरच ‘मीम अटॅक’, एकदा पहाच

 भारत ठाम, पाकिस्तान अस्थिर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संयमाने पण कठोर भूमिका घेतली आहे, तर पाकिस्तानने उन्मादी प्रतिक्रिया दिली आहे. ‘गौरी, गजनवी आणि १३० अण्वस्त्रे’ अशा धमक्यांमुळे पाकिस्तानची जागतिक पातळीवरील प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. भारताच्या ठोस कृतीमुळे पाकिस्तानला आता मोठा कोंडीत सापडण्याचा धोका आहे. दक्षिण आशियाच्या भविष्यासाठी हे अत्यंत निर्णायक क्षण आहेत. आगामी काळात भारत-पाकिस्तान संबंध कशा दिशा घेतात, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pakistans stern threat after pahalgam terror attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • India pakistan Dispute
  • Pahalgam Terror Attack
  • sindhu river

संबंधित बातम्या

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
1

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान
2

Pakistan airspace crores loss : पाकिस्तानचं निघालं दिवाळं! भारताला हवाई क्षेत्र बंद केल्याने झाले कोट्यवधींचे नुकसान

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
3

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का
4

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

India America Business: जर भारताने अमेरिकेकडून काहीही खरेदी करणे बंद केले तर सर्वात जास्त नुकसान नक्की कोणाचे होईल?

Election Commission PC:  खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

Election Commission PC: खोटे आरोप करून दिशाभूल करत असेल तर…; आयोगाने आरोप फेटाळले

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

एका वर्षात 1 लाखाचे झाले 2 कोटी रुपये! कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 350 टक्के परतावा, जाणून घ्या

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या, नोट करून घ्या कोकणातील अस्सल पारंपरिक रेसिपी

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

Pithori Amavasya: 22 की 23 कधी आहे श्रावण अमावस्या, जाणून घ्या वेळ आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.