Shahbaz Sharif Azerbaijan speech : भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्याने पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अझरबैजानमध्ये पुन्हा विश ओकले.
Indus Waters Treaty suspension : सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घ्या नेमक काय आहे प्रकरण?
सिंधू नदीचे पाणी जम्मू आणि काश्मीरमधून पंजाब, हरियाणा आणि राजस्थान सारख्या ३ राज्यांमध्ये कालव्याद्वारे आणता येईल का याचा विचार केला जात आहे. प्रश्न असा आहे की असे कालवे बांधणे तांत्रिकदृष्ट्या…
Indus Water Treaty suspension : काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक निर्णायक पावले उचलली आहेत.
Indus Waters Treaty suspension : हे सर्व घडत असतानाच, प्रश्न असा आहे की, भारत इतर कोणत्या नद्यांचे पाणी सोडल्यास पाकिस्तानमध्ये आणखी मोठे पूर येऊ शकतात आणि अर्धा पाकिस्तान बुडू शकतो.
Sindh truck blockade : पाकिस्तान सध्या स्वतःच्या चुकीच्या धोरणांमुळे गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारताने नुकतेच सिंधू पाणी करार रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार थांबवून भारताने हे सिद्ध केले आहे की यावेळी ते मोठी पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. दरम्यान, तज्ज्ञही पाकिस्तानला इशारा देत आहेत.
काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Pahalgam terror attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम परिसरात २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांत तीव्र तणाव निर्माण झाला आहे.
भारताने काही महत्वाची पावले उचलल्यानंतर आज पाकिस्तान सरकारने देखील महत्वाची बैठक घेतली. भारतासाठी पाकिस्तानने हवाई बंदी केली आहे. व्यापार बंद केला आहे.
India suspends Indus Waters Treaty : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. आणि याचे परिणामही पाहायला मिळत आहेत.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे.
पाकिस्तानचे दिवस बिकट सुरु असतानाच आता इथे आशेचा एक नवीन किरण दिसून आला आहे. पाकिस्तानच्या नदीत सोन्याच्या गडगंज साठा आढळून आला आहे. ही कोणती नदी आहे आणि तिचा इतिहास जाणून…
सिंधू जल कराराच्या संदर्भात पाकिस्तानच्या विनंतीवरून जागतिक बँकेने लवाद न्यायालय नियुक्त केले आहे. यावर भारताने जागतिक बँक हे करू शकत नसल्याचे म्हटले आहे. जागतिक बँक भारतासाठी कराराचा अर्थ लावू शकत…