• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Will Reliance Enter The Automobile Sector Anil Ambani Gave The Signal

Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत

रिलायन्स कंपनी ही आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण आता हीच कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारसह ऑटो इंडस्ट्रीतही प्रवेश करू शकते, अशी माहिती मिळत आहे. चला याबद्दल अधिक जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 15, 2024 | 08:38 PM
Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत

Reliance चं ऑटोमोबाईल क्षेत्रात पहिले पाऊल? अनिल अंबानींनी दिले संकेत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत अनेक कार उत्पादक कंपनीज आहेत, ज्या आपल्या ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. खरंतर भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर एवढे मोठे आहे की अनेक बाहेरच्या ऑटोमोबाईल कंपनीज सुद्धा या मार्केटमध्ये आपल्या कारसह एन्ट्री मारत असतात. पण आता लवकरच एक भारतीय कंपनी जी कधीच ऑटोमोबाईल क्षेत्राचा भाग नव्हती ती आता या क्षेत्रात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा होत आहे. या कंपनीचे नाव आहे रिलायन्स.

जेव्हा आपण भारतीय ऑटोमोबाईलबद्दल बोलतो तेव्हा टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनींची नावे आपल्या मनात पहिली येतात. आता या यादीत रिलायन्सच्या नावाचा सुद्धा समावेश होऊ शकतो.

हे देखील वाचा: Apple iPhone 16 Pro Max च्या किंमतीत येईल ‘या’ 5 दमदार बाईक्स

कार मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री!

भारतातील मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर देशात इलेक्ट्रिक कार आणि त्यांची बॅटरी बनवण्याचा विचार करत आहे. एका रिपोर्टनुसार, यासाठी चिनी कार उत्पादक कंपनी BYD च्या माजी भारतीय कार्यकारी अधिकाऱ्याचाही कंपनीत समावेश करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: ‘या’ दमदार बाईकच्या किंमतीत झाली तब्बल 10 हजारांची घट, आजच करा बुक

यासोबतच ईव्ही प्लांटची किंमत ठरवण्यासाठी कंपनीमध्ये बाह्य सल्लागारांचाही समावेश करण्यात आला आहे. अहवालानुसार, कंपनीने असा प्लांट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामध्ये एका वर्षात सुमारे 2,50,000 वाहनांना तयार करता येतील. यासोबतच रिलायन्सला आगामी काळात हे लक्ष्य 7,50,000 पर्यंत घेऊन जायचे आहे. कार्सच्या उत्पादनासोबतच रिलायन्सला एक बॅटरी प्लांटही उभारायचा आहे, ज्याची क्षमता 10 गिगावॅट-तास (GWh) एवढी असेल.

नवीन व्यवसाय

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी मुकेश अंबानी यांची ख्याती आहे. यांचेचं धाकटे भाऊ अनिल अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. 2005 मध्ये दोन्ही भावांनी आपापले व्यवसाय वेगळे केले. माहितीनुसार, मुकेश अंबानींची कंपनी देखील बॅटरीच्या निर्मितीवर काम करत आहे आणि आता अनिल अंबानींनी कारसोबत बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या शर्यतीत दोन्ही भाऊ समोरासमोर दिसू शकतात.

Web Title: Will reliance enter the automobile sector anil ambani gave the signal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 08:00 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रत्येकाला आपल्या मतांची काळजी; राजकारणातही दिसू लागली कुटुंब शक्ती

प्रत्येकाला आपल्या मतांची काळजी; राजकारणातही दिसू लागली कुटुंब शक्ती

PAK vs UAE Live Score: पाकिस्तानचा ‘Boycott’ च्या नाटकानंतर UAE ला हरवत सुपर ४ मध्ये केला प्रवेश

PAK vs UAE Live Score: पाकिस्तानचा ‘Boycott’ च्या नाटकानंतर UAE ला हरवत सुपर ४ मध्ये केला प्रवेश

Gajanan Mehendale: शिवचरित्रकार, इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे कालवश; 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gajanan Mehendale: शिवचरित्रकार, इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे कालवश; 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणात महापालिकेचे राजकारण? अटकेतील आरोपी ठाकरेंच्याच पक्षातील…

Maharashtra Politics: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणात महापालिकेचे राजकारण? अटकेतील आरोपी ठाकरेंच्याच पक्षातील…

Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

Flipkart Big Billion Days: 50000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 16; ऑफर आणि डिस्काउंटबद्दल जाणून घ्या

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर

मुस्लिम देश NATO सारखे एकत्र येणार की केवळ पोकळ चर्चा? जाणून घ्या सविस्तर

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी

कोण आहेत Andy Pycroft? ज्यांना हटवण्यासाठी पाकिस्तानने केली मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासापुरी ग्रामस्थांचा गोंधळ

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

DHARASHIV : जनता सगळं पाहत आहे, योग्य वेळी जनता उत्तर देईल – ओमराजे निंबाळकर

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Kalyan : मोदींच्या वाढदिवसानिमित्त जुन्या कल्याण शहरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Jalna : जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 2 महिलांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

Mumbai News : कंत्राटदाराचे अक्षम्य दुर्लक्षपाण्याच्या टाकीचा लोखंडी भाग रस्त्यावर कोसळला,नागरिक संतप्त

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

फडणवीस कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करत नाहीत-आदित्य ठाकरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.