• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Where Were The Names Of 26 States Taken During The Upa Government

…तेव्हाच कुठे 26 राज्यांची नावे घेतली जात होती; विरोधकांच्या आरोपांवर अर्थमंत्री संतापल्या!

अर्थसंकल्पात कोणत्याही राज्याचे नाव नसणे. याचा अर्थ असा नाही की त्यात कोणतीही तरतूद केली गेली नाही. यापूर्वी काँग्रेस काळात देखील अर्थसंकल्पात २६ राज्यांची नावे घेतली जात नव्हती. या शब्दात आज (ता.३०) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँगेस आणि अन्य विरोधी पक्षांवर हल्ला बोल केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 30, 2024 | 10:13 PM
...तेव्हाच कुठे 26 राज्यांची नावे घेतली जात होती; विरोधकांच्या आरोपांवर अर्थमंत्री संतापल्या!

...तेव्हाच कुठे 26 राज्यांची नावे घेतली जात होती; विरोधकांच्या आरोपांवर अर्थमंत्री संतापल्या!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केंद्र सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेचे उत्तम व्यवस्थापन करत असून, सरकारच्या पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चामुळेच देशाने विकास साधला आहे. भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. अर्थसंकल्पात कोणत्याही राज्याचे नाव नसणे. याचा अर्थ असा नाही की त्यात कोणतीही तरतूद केली गेली नाही. यापूर्वी काँग्रेस काळात देखील अर्थसंकल्पात २६ राज्यांची नावे घेतली जात नव्हती. या शब्दात आज (ता.३०) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँगेस आणि अन्य विरोधी पक्षांवर हल्ला बोल केला आहे.

४८.२१ लाख कोटींची उच्चांकी तरतूद

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून, सध्या काँग्रेस आणि विरोधी पक्ष सरकारवर आरोप करण्याची एक संधी सोडत नाहीये. त्यामुळे आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एकूण ४८.२१ लाख कोटींची उच्चांकी तरतूद केली आहे. सामाजिक आणि भौगोलिक समावेशावर देशातील प्रत्येक वर्ग आणि प्रदेशाकडे अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले आहे. असेही त्यांनी आज संसदेत म्हटले आहे.
(फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

हेही वाचा : आठवी पास व्यक्तीने उभारली 78000 कोटींची कंपनी; …अनेक विदेशी कंपन्यांची खरेदीसाठी झुंबड!

2023-24 मध्ये देशाचा जीडीपी 8.2 टक्के

देशाच्या आर्थिक स्थितीत चांगली वाढ होत आहे. तसेच सरकार वित्तीय तूट कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. 2023-24 मध्ये देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 8.2 टक्के होता. त्यामुळे भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या देशाचा मान कायम ठेवला आहे. असेही त्यांनी संसदेत सांगितले आहे. याशिवाय “वित्तीय एकत्रीकरणाअंतर्गत, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये वित्तीय तूट 4.5 टक्क्यांवर आणण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे. चालू आर्थिक वर्षात तो ४.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. याचे श्रेय उत्तम आर्थिक व्यवस्थापनाला जाते. असेही त्यांनी सभागृहात म्हटले आहे.

हेही वाचा : कोट्यवधी रुपये कमावले, …तरी नाही भरावा लागणार टॅक्स; भारतातातील ‘हे’ राज्य करमुक्त!

तेव्हाच कुठे राज्यांची नावे घेतली जात होती

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना म्हटले आहे की, ‘2004-05 च्या अर्थसंकल्पात 17 राज्यांच्या नावांचा उल्लेख नव्हता. 2010-11 च्या अर्थसंकल्पात 19 राज्यांचा उल्लेख नव्हता. 2014-15 च्या अर्थसंकल्पात 10 राज्यांचा उल्लेख नव्हता, ‘हे देखील बघितले पाहिजे. तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई दोन आकड्यांजवळ गेली होती. मात्र, आज ती बऱ्याच अंशी नियंत्रणात आहे. सरकारच्या चांगल्या धोरणांचा हा परिणाम आहे. असेही निर्मला सीतारामन यांनी सभागृहात म्हटले आहे.

Web Title: Where were the names of 26 states taken during the upa government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 10:13 PM

Topics:  

  • Nirmala Sitharaman
  • Parliament session

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ घरगुती पदार्थांच्या वापरामुळे आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, थंडीत राहील मुलायम आणि सॉफ्ट त्वचा

‘या’ घरगुती पदार्थांच्या वापरामुळे आठवडाभरात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो, थंडीत राहील मुलायम आणि सॉफ्ट त्वचा

Nov 13, 2025 | 12:12 PM
रवींद्र धंगेकरांना न्यायालयाचा झटका; ‘त्या’ प्रकरणात न बोलण्याचे दिले आदेश

रवींद्र धंगेकरांना न्यायालयाचा झटका; ‘त्या’ प्रकरणात न बोलण्याचे दिले आदेश

Nov 13, 2025 | 12:11 PM
PAK vs SL : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तान-श्रीलंका ODI मालिकेचे वेळापत्रक बदलले, श्रीलंका बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

PAK vs SL : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तान-श्रीलंका ODI मालिकेचे वेळापत्रक बदलले, श्रीलंका बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय

Nov 13, 2025 | 11:57 AM
Karnataka Banking Error: बँक कर्मचाऱ्याच्या ‘फॅट फिंगर एरर’ने हादरली RBI..; निष्क्रिय खात्यात पोहोचले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये!

Karnataka Banking Error: बँक कर्मचाऱ्याच्या ‘फॅट फिंगर एरर’ने हादरली RBI..; निष्क्रिय खात्यात पोहोचले तब्बल ‘इतके’ कोटी रुपये!

Nov 13, 2025 | 11:57 AM
सोन्याच्या आमिषाने दोघांना गंडा; तब्बल 52.50 लाखांना फसवले अन् नंतर…

सोन्याच्या आमिषाने दोघांना गंडा; तब्बल 52.50 लाखांना फसवले अन् नंतर…

Nov 13, 2025 | 11:52 AM
आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते? पोट स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, बद्धकोष्ठता होईल दूर

आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते? पोट स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की करा, बद्धकोष्ठता होईल दूर

Nov 13, 2025 | 11:40 AM
Mangal Gochar 2025: 19 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांवर होईल संपत्तीचा वर्षाव, मंगळ ग्रह करणार संक्रमण

Mangal Gochar 2025: 19 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांवर होईल संपत्तीचा वर्षाव, मंगळ ग्रह करणार संक्रमण

Nov 13, 2025 | 11:40 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.