• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Successful Organization Of Aavishkaar At Viva College

विवा महाविद्यालयात ‘आविष्कार’चे यशस्वी आयोजन; विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्याचा उपक्रम

विवा महाविद्यालयात आयोजित ‘आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन २०२४-२५’ मध्ये १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, तर मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने विविध श्रेणींमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 14, 2024 | 06:36 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

विवा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात ‘आविष्कार आंतर-महाविद्यालयीन संशोधन अधिवेशन २०२४-२५’ चे भव्य आयोजन करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि झोन ६ अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या सहभागाने, या अधिवेशनाने संशोधन क्षेत्रात एक नवा आयाम निर्माण केला. या एकदिवसीय अधिवेशनामध्ये वाणिज्य, कला आणि विज्ञान शाखांतील एकूण १२० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर २५९ हून अधिक प्राध्यापक आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील, डॉ. मीनाक्षी गुरव (ओएसडी, आविष्कार संशोधन अधिवेशन, मुंबई विद्यापीठ), डॉ. मनीष देशमुख (सह-समन्वयक, आविष्कार संशोधन अधिवेशन, पालघर जिल्हा) तसेच विवा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. श. अडिगल, उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे आणि डॉ. दीपा वर्मा उपस्थित होते.

महाराष्ट्रातल्या अंगणवाडीतील 10 हजार मुलांना रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण-आयुक्त कैलाश पगारे

विद्यार्थी जीवनात संशोधनाची आवड निर्माण करून त्यांना विद्यापीठ व राज्यस्तरीय संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश मुंबई विद्यापीठाने या अधिवेशनामागे ठेवला आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या नवनवीन संशोधनांमुळे राष्ट्र उभारणीच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले जात आहे. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारे देखील संशोधनासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहेत. या अधिवेशनामध्ये विविध प्रकारच्या संशोधनांसाठी सहा प्रमुख श्रेणी तयार करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये मानवता, भाषा आणि ललित कला; वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा; शुद्ध विज्ञान; कृषी आणि पशुसंवर्धन; अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान; तसेच औषध आणि फार्मसी यांचा समावेश होता. विवा महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची कृषी आणि पशुसंवर्धन तसेच औषध आणि फार्मसी या श्रेणींसाठी पुढील फेरीसाठी निवड झाली, ही महाविद्यालयासाठी एक अभिमानाची बाब ठरली.

कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे डायरेक्टर डॉ. सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन मिळाले. तसेच, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री. हितेंद्रजी ठाकूर, संस्थेच्या सेक्रेटरी अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर आणि एस.एन. पाध्ये यांनीही अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले. विवा महाविद्यालयाचे समन्वयक नारायण कुट्टी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय स्थानिक समन्वयक डॉ. रोहन गवाणकर यांनी यशस्वीपणे केले. त्यांनीच अधिवेशनाच्या शेवटी आभारप्रदर्शन करत सहभागी विद्यार्थी, प्राध्यापक आणि मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

राज्यात आता शैक्षणिक वर्ष असणार १ एप्रिल ते ३१ मार्च ? अनेकांचा या प्रस्तावाला विरोध

‘आविष्कार’ अधिवेशनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ संशोधनाची ओळख करून देणेच नव्हे, तर त्यांना संशोधन क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मुंबई विद्यापीठाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारांनी आणि प्रयोगशीलतेने राष्ट्रनिर्मितीच्या दिशेने पाऊल उचलले जाईल, याची खात्री या उपक्रमातून दिली जात आहे. विवा महाविद्यालयाच्या या यशस्वी आयोजनाने पालघर जिल्ह्यातील शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवी दिशा देण्याचे काम केले आहे, असे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.

Web Title: Successful organization of aavishkaar at viva college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 06:36 PM

Topics:  

  • Maharashtra Education

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण
1

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण

राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
2

राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राआधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज; राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा
3

नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्राआधारे आता मिळणार शैक्षणिक कर्ज; राज्य सरकारचा ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक
4

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई; दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ रेड कार्पेटवर दिसला मराठी कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा!

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Stocks to Watch Today: हिरो मोटोकॉर्पपासून मारुती आणि टाटा पॉवरपर्यंत, आज हे स्टॉक्स आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

सून बनली कैदाशीण…! हात पिरगळला, केस ओढले अन् हातातल्या ग्लासाने केली मारहाण; सासूच्या मारहाणीच्या Video Viral

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

Snapchat ने युजर्सना दिला धोका! फ्रीमध्ये नाही दिसणार यूजर्सचं फेव्हरेट फीचर, जुने फोटो – व्हिडीओ पाहण्यासाठी द्यावे लागणार पैसे

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.