• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Suicide Of Farmers Increasing In Maharashtra Nrka

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना; केवळ 8 महिन्यांत 230 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

धुळे जिल्ह्यातील 44 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2024 | 07:56 AM
अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या (File Photo : Farmer Suicide)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी सर्वाधिक 137 आत्महत्या या एकट्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 97 शेतकत्यांचे कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरले असून, 48 शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने ते सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

हेदेखील वाचा : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; एकनाथ शिंदे खातेवाटपात सकारात्मक नसतील तर त्यांना…

डोक्यावर कर्जाचा डोंगर, नापिकी आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या 8 महिन्यांच्या काळात नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यातील 44 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. सर्वाधिक आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. याठिकाणी 137 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आठ महिन्याच्या काळात आत्महत्या झाली नाही, असा एकही महिना उजाडला नाही.

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून केली जातीये मदत

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी पातळीवरून लाखो रुपयांची मदत करण्यात येते. बारावी उत्तीर्ण पाल्यांचे पुढील शिक्षण थांबू नये म्हणून राज्य बँकेमार्फत 15 लाख लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. विभागात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 230 इतकी असली तरी मदतीसाठी केवळ 98 शेतकऱ्यांचेच कुटुंब पात्र ठरले आहेत. परिपूर्ण अहवाल नसल्याने 48 शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार आहेत. तर 84 शेतकऱ्यांचे प्रस्ताव चौकशी अभावी प्रलंबित आहेत.

सरकारी आकडेवारीतून वास्तव समोर

केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 8-10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शासकीय आकडेवरीतून ही माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा मनोधैर्य पूर्त खचल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं जात आहे.

हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी

Web Title: Suicide of farmers increasing in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 07:56 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.