• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Suicide Of Farmers Increasing In Maharashtra Nrka

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबता थांबेना; केवळ 8 महिन्यांत 230 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा

धुळे जिल्ह्यातील 44 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 03, 2024 | 07:56 AM
अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

अक्कलकोट येथील 28 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या (File Photo : Farmer Suicide)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही केल्या थांबत नसल्याचे दिसत आहे. गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. त्यापैकी सर्वाधिक 137 आत्महत्या या एकट्या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 97 शेतकत्यांचे कुटुंब सरकारी मदतीसाठी पात्र ठरले असून, 48 शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने ते सरकारी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

हेदेखील वाचा : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; एकनाथ शिंदे खातेवाटपात सकारात्मक नसतील तर त्यांना…

डोक्यावर कर्जाचा डोंगर, नापिकी आदी विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवरून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायचे नाव घेत नसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या 8 महिन्यांच्या काळात नाशिक विभागात एकूण 230 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांचा समावेश आहे.

धुळे जिल्ह्यातील 44 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातही दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी आढळून आले आहे. ही समाधानकारक बाब मानली जात आहे. सर्वाधिक आत्महत्या या जळगाव जिल्ह्यात झाल्या आहेत. याठिकाणी 137 शेतकऱ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे. विशेष म्हणजे आठ महिन्याच्या काळात आत्महत्या झाली नाही, असा एकही महिना उजाडला नाही.

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून केली जातीये मदत

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारी पातळीवरून लाखो रुपयांची मदत करण्यात येते. बारावी उत्तीर्ण पाल्यांचे पुढील शिक्षण थांबू नये म्हणून राज्य बँकेमार्फत 15 लाख लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करून दिले जात आहे. विभागात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 230 इतकी असली तरी मदतीसाठी केवळ 98 शेतकऱ्यांचेच कुटुंब पात्र ठरले आहेत. परिपूर्ण अहवाल नसल्याने 48 शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहणार आहेत. तर 84 शेतकऱ्यांचे प्रस्ताव चौकशी अभावी प्रलंबित आहेत.

सरकारी आकडेवारीतून वास्तव समोर

केळी आणि कापसासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात गेल्या 8-10 महिन्यात नैराश्यातून 137 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. शासकीय आकडेवरीतून ही माहिती समोर आली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार येणारी नापिकी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचा मनोधैर्य पूर्त खचल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं जात आहे.

हेदेखील वाचा : मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी पुणे न्यायालयात गैरहजर, सावरकरांच्या वकिलांनी केली कारवाईची मागणी

Web Title: Suicide of farmers increasing in maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 07:56 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

‘कोर्टात मी ओरडत राहिले, रडत होते’, पहिल्यांदाच धनश्रीने युझवेंद्र चहलशी घटस्फोटानंतर सोडले मौन, ‘टी-शर्ट स्टंट…’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.