• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Avoiding Dinner

फायद्यात राहायचंय? मग रात्रीचे जेवण टाळा; फार कामाची गोष्ट, नक्की जाणून घ्या

रात्रीचे जेवण टाळल्याने वजन नियंत्रणात राहते, पचन तंत्र सुधरते, आणि चांगली झोप लागते. यामुळे तणाव कमी होतो आणि शारीरिक घडणारा वेळ (सर्काडियन क्लॉक) योग्यप्रकारे काम करतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 16, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकालच्या लोकांचे आयुष्यात फक्त नि फक्त कष्ट आहे. आठवड्याचे सहा दिवस काम करतात. एक दिवस सुट्टीचा मिळतो, त्यातही घराची साफ सफाई, जुन्या सामानाची डागडुज्जी तसेच इतर कामे असतातच. अशा मध्ये लोकांचे आयुष्य फार कष्टाचे बनले आहे. सकाळपासून कष्ट करत रात्री सुखाचे घास खाणे कुणालाही नाही आवडणार. पण तुम्हाला माहिती आहे का? रात्रीचे जेवण टाळण्याचेही अमाप फायदे असतात. काय फायदे असतात? चला तर मग जाणून घेऊयात. जर आपण कमी खात आहोत किंवा अन्नाचे सेवन बऱ्यापैकी कमी करत आहोत. तर नक्कीच वेट लॉससाठी याचा फायदा होणार आहे. रात्रीचे जेवण खाणे टाळल्यामुळे कॅलरीजचा नाश होतो. जर ओव्हरवेटचा त्रास असेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता. असे केल्याने वजन कमी करण्यामध्ये काही प्रमाणात मदत मिळेल. परंतु, असे करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

कागदात गुंडाळलेला वडापाव-भजी खाताय? कॅन्सरसह इतर जीवघेण्या आजारांना आमंत्रण

असे दिसून आले आहे की, रात्रीचे जेवण टाळणारे लोक वेळेवर झोपतात आणि त्यांची उठण्याची वेळ देखील ठरलेली असते. यामुळे त्यांचा शारीरिक घडणारा वेळ (सर्काडियन क्लॉक) व्यवस्थित काम करत असतो. जेवण न केल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरणाची समस्या टळते, ज्यामुळे अति खाण्याची समस्या कमी होते. रात्री उशिरापर्यंत खाण्याची आणि खाण्याची जाणीव नाही राहिल्यामुळे वजन वाढण्याची संभाव्यता कमी होते.

रात्री जेवण न केल्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील हार्मोन्स देखील योग्यप्रकारे कार्य करतात. यामुळे झोपेसाठी उत्तम वातावरण तयार होतो आणि गाढ झोप लागते. तसेच, तणाव, चिंता, आणि इतर मानसिक त्रास देखील कमी होतो, कारण हार्मोन्सच्या समतोलामुळे मूड देखील चांगला राहतो. रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांना पोट फुगण्याची समस्या जास्त होते. हे पचनाच्या प्रक्रियेतील अडथळ्यामुळे होतं. जर तुम्ही रात्री जेवण टाळले तर तुमच्या पोटास आराम मिळतो, आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते. त्याचबरोबर, मेटाबोलिझम (आहार प्रक्रिया) सुधारणार असतो, ज्यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि दिवसभर चांगले कार्य करता येते.

मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांसाठी संगीत सर्वोत्तम उपाय? नक्की काय आहे ‘ही’ जादू? जाणून घ्या

अशा समस्यांपासून वाचण्यासाठी, जर रात्री जेवण करण्याची गरज असेल, तर ते झोपण्याच्या किमान तीन तासाआधी केले पाहिजे. यामुळे तुमच्या पचन प्रक्रियेला वेग आणि आराम मिळतो, आणि शरीर हवं तितकं आरामदायक होते.

Web Title: Benefits of avoiding dinner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • daily health tips

संबंधित बातम्या

लूज मोशनवर घरगुती उपाय; नैसर्गिक पद्धतीने मिळवा आराम
1

लूज मोशनवर घरगुती उपाय; नैसर्गिक पद्धतीने मिळवा आराम

हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा ‘या’ सोप्या सवयी, वयाच्या ९० नंतरही हृदय राहील कायम निरोगी
2

हार्ट अटॅक येऊ नये दैनंदिन आयुष्यात फॉलो करा ‘या’ सोप्या सवयी, वयाच्या ९० नंतरही हृदय राहील कायम निरोगी

Mango Seeds : अनेक आजार एक उपाय; आंब्याच्या कोयीचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे
3

Mango Seeds : अनेक आजार एक उपाय; आंब्याच्या कोयीचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर
4

काय होणार रोज पांढरा भात खाल्याने? मधुमेह असणाऱ्यांसाठी ३ बेस्ट राईस कोणते? वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “… हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

मतचोरीने लोकशाहीची लावली वाट…आण्णा हजारेंना कशी आली नाही जाग?

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.