• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Skin Benefits Of Adding Neem Leaves In Bath Water Monsoon Skin Care

पावसाळ्यात त्वचा रोगाची समस्या जाणवते? तर अंघोळीच्या पाण्यात घाला ‘हे’ गुणकारी हिरवे पान

सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. मात्र आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पाऊस पडल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. पाऊस पडल्यानंतर अंगाला खाज सुटणे, फोड किंवा पुरळ येणे, त्वचा रोग इत्यादी समस्या उद्भवतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2024 | 01:29 PM
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंडगार वातावरण होते. मात्र आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. पाऊस पडल्यानंतर साथीचे आजार वाढू लागतात. हे आजार झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. पाऊस पडल्यानंतर अंगाला खाज सुटणे, फोड किंवा पुरळ येणे, त्वचा रोग इत्यादी समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवल्यानंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते.

त्वचा रोगावर असलेला गुणकारी उपाय म्हणजे कडुलिंबाची हिरवी पाने. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. पाने त्वचा, केस , आरोग्यासाठी प्रभावी आहेत. कडुलिंबाचा वापर त्वचेसाठी केल्यानंतर त्वचा टवटवीत होण्यास मदत होते. यामुळे पावसाळ्यात होणारे त्वचा रोग बरे होतात. पावसाळ्यात होणाऱ्या त्वचा रोगांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक डॉ. श्रेय शर्मा यांनी सांगितलेला उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे:

त्वचा रोग कमी होतात:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावी.ही पाने टाकल्याने त्वचा रोग दूर होतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे त्वचेचे संसर्गापासून होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात. मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकावीत.

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

डास आणि चिलटांपासून सरंक्षण होते:

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरल्याने डास, चिलटे वाढू ल;लागतात. डास चावल्यानंतर हात पाय लाल होऊन जातात. तसेच यामुळे अनेकदा त्वचा रोग होण्याची शक्यता असते. तसेच तुम्ही आजारी देखील पडू शकतात. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ करावी.

हे देखील वाचा: वाढलेले वजन कमी कारण्यासह इतर गुणांनी समृद्ध असलेल्या टोफूचा आहारात करा समावेश

खाज पुरळपासून आराम मिळतो:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पावसात भिजल्यानंतर अंगाला खाज येऊ लागते. सतत खाज आल्यानंतर त्वचा लाल होते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची हिरवी पाने टाकावी. यामुळे त्वचा निरोगी होते. त्वचेवरील डाग, मुरुम आणि मुरुमांचे डाग हलके होण्यास मदत होते.

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकल्याने त्वचेला होणारे फायदे

त्वचा स्वच्छ होते:

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा स्वच्छ होते. यासाठी अंघोळीच्या पाण्यात मूठभर कडुलिंबाची पाने टाकावीत. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर हे पाणी अंघोळीसाठी घ्यावे. हा उपाय नियमित केल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेवरील इतर आजार बरे होण्यास मदत होते.

 

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Skin benefits of adding neem leaves in bath water monsoon skin care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2024 | 01:28 PM

Topics:  

  • benefits of neem

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, आतड्यांमधील चिकटलेला मल पडून जाईल बाहेर
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पानांचे सेवन, आतड्यांमधील चिकटलेला मल पडून जाईल बाहेर

मुरुमांपासून होईल कायमची सुटका! ‘या’ पद्धतीने करा कडुलिंबाच्या पानांचा वापर, त्वचा होईल आतून स्वच्छ
2

मुरुमांपासून होईल कायमची सुटका! ‘या’ पद्धतीने करा कडुलिंबाच्या पानांचा वापर, त्वचा होईल आतून स्वच्छ

घामामुळे शरीराची वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात टाका ‘ही’ आयुर्वेदिक हिरवी पाने, त्वचा होईल स्वच्छ
3

घामामुळे शरीराची वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात टाका ‘ही’ आयुर्वेदिक हिरवी पाने, त्वचा होईल स्वच्छ

केमिकलयुक्त वॅक्स लावून त्वचा लाल होते? कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग, नैसर्गिक उपाय ठरेल प्रभावी
4

केमिकलयुक्त वॅक्स लावून त्वचा लाल होते? कडुलिंबाच्या पानांपासून सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा वॅक्सिंग, नैसर्गिक उपाय ठरेल प्रभावी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Vice President Election 2025: कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास

Vice President Election 2025: कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

येळकोट येळकोट, जय मल्हार! देवदत्त नागेने खंडोबाच्या चरणी उभारणार हक्काचं घर, चाहत्यांनी केले कौतुक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.