Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! ‘कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास मंत्रालयात…’; बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे

गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 14, 2025 | 03:30 PM
मोठी बातमी! 'कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास मंत्रालयात...'; बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे

मोठी बातमी! 'कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास मंत्रालयात...'; बच्चू कडूंचे अन्नत्याग आंदोलन मागे

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती: गेले 7 दिवस प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन करत आहेत. दरम्यान आज बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर न केल्यास मंत्रालयात घुसू असा इशारा बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.

बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गेले 7 दिवस अन्नत्याग आंदोलन करत आहेत. यावेळेस त्यांची प्रकृती खालावली होती. आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. त्यानंतर बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले आहे. त्यासोबतच राज्य सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंतचा इशारा दिला आहे.

मंत्री उदय समान यांनी बच्चू कडू यांना पाणी पाजून त्यांचे अन्नत्याग आंदोलन सोडवले.  दरम्यान त्या आधी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांना आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली होती. त्यांनी कडू यांची मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा घडवून आणली होती. मात्र बच्चू कडू हे इपोषणावर ठामण होते. अखेर आज त्यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असून, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यन्तचा इशारा दिला आहे.

अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ

आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर असताना शहरात त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात काहीसा गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…

प्रहारचे नेते बच्चू कडू यांना विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्य प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांंनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु होते. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली आहे.

Web Title: Bachchu kadu withdraws hunger strike amravati warn to government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • amravati
  • Bacchu Kadu
  • Farmers
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
1

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू
2

Maharashtra Politics: निवडणूक प्रक्रियेला वेग; मनपा अर्ज छानणीची प्रक्रिया सुरू

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
3

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी
4

Ladki Bahin Yojana : ‘लाडकीं’ना फक्त ५ दिवसांचा अवधी, ४० हजार ई-केवायसी बाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.