• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Citizen Of Mumbai Are The Most Forgetful In The Country

मुंबईकरांबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; एका सर्व्हेक्षणातून बाब उघड

बॅकपॅक/बॅग, इयरफोन/स्पीकर, फोन, वॉलेट/पर्स, चष्मा/सनग्लासेस, चावी, कपडे, लॅपटॉप, पाण्याची बाटली, पासपोर्ट. वन प्लस विसरल्याचे दिसून येते. रात्री ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक वस्तू विसरल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 13, 2025 | 12:16 PM
देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक

देशात सर्वात जास्त विसराळू ठरले मुंबईकर; तर पुण्याचा तिसरा क्रमांक (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : मुंबईकरांचे देशी आणि परदेशी पर्यटकांना आकर्षण आहे. मात्र, हेच मुंबईकर आपल्या वस्तू, सामान विसरण्यात संपूर्ण देशात आघाडीवर आहेत. मुंबईकरांनंतर विसरभोळेपणात पुणेकरांचा तिसरा क्रमांक आहे. टॅक्सीसेवा देणाऱ्या उबरने जाहीर केलेल्या ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार ही माहिती उजेडात आली आहे.

अॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या उबरमध्ये वस्तू विसरण्यामध्ये मुंबईकरांनी अव्वल स्थान मिळवले आहे. ‘लॉस्ट अँड फाऊंड इंडेक्स’ अहवालानुसार, टॅक्सीचा वापर करताना वस्तू विसरणाऱ्या देशातील पाच अग्रक्रमांकाच्या शहरांची यादी उबरने प्रसिद्ध केली आहे. यात मुंबई पहिल्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे बॅग, इअरफोन, फोन, पाकीट, चावी अशा नेहमीच्या वस्तूंसह लग्नाची साडी, 25 किलो तुपाचा डबा, स्वयंपाकाचा स्टोव्ह, सोन्याचे एक बिस्कीट अशाही वस्तू मुंबईकर विसरले आहेत.

विसरलेल्या वस्तू

बॅकपॅक/बॅग, इयरफोन/स्पीकर, फोन, वॉलेट/पर्स, चष्मा/सनग्लासेस, चावी, कपडे, लॅपटॉप, पाण्याची बाटली, पासपोर्ट. वन प्लस विसरल्याचे दिसून येते. रात्री ६ ते ८ या वेळेत सर्वाधिक वस्तू विसरल्या गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही लाल रंगाच्या वस्तूंचे किंवा लाल रंगाचे आवरण असलेले आणि त्यानंतर निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा समावेश आहे, अशीही अहवालात नोंद आहे. विसरलेल्या मोबाइलमध्ये सॅमसंग कंपनीच्या फोनची संख्या सर्वाधिक आहे.

सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक

सामान्य दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या दिवसांमध्ये वस्तू विसरणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. आठवड्यात, शनिवारी सर्वांत जास्त वस्तू विसरण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 असल्याचेही समोर आले आहे.

वेगळ्या कोणत्या वस्तू विसरल्या?

25 किलो गाईचे तूप, व्हीलचेअर, बासरी, हेअर विग, स्टोव्ह, लग्नाची साडी, सोन्याचे बिस्कीट, टेलिस्कोप, हवनकुंड यांसारख्या वेगळ्या वस्तू विसरल्याचेही समोर आले आहे.

Web Title: Citizen of mumbai are the most forgetful in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2025 | 07:43 AM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai City

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.