Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्सवामुळे मन शुध्द राहते : दिलीप स्वामी, सीईओ

उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मन प्रसन्न ठेवा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2022 | 06:31 PM
उत्सवामुळे मन शुध्द राहते : दिलीप स्वामी, सीईओ
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मन प्रसन्न ठेवा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राजीव गांधी प्रशासकीय (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२२ या अभियानाचा शुभारंभ सिईओ दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दिपक कोळी प्रमुख उपस्थित होते.

सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, गणपतींचे पौराणिक वेगळे महत्व आहे. गुरू आपल्या जिवनात महत्वाचे स्थान आहे. संत ज्ञानेश्वरी आपण समजून घ्या. आपल्या सारखे हुशार कोणी नाही ही भावना काढून टाकायला पाहिजे. विज्ञान युगात आपण वावरतो.
आपण वाचतो परंतू समजून घेत नाही. कुराण, बायबल व गीता वाचून पहा. अध्यात्माचे ज्ञान जवळपास सारखे आहे. कोरोनाने आपल्याला जागा दाखवून दिली. स्वच्छता महत्वाची आहे. बाहेरून आलेनंतर आपण हातपाय स्वच्छ धुतो. टाळ्या वाजविलेनंतर आपले पन्नास टक्के व्हायरस निघून जातात. धुप का लावायचा याचे शास्त्रीय कारण समजून घ्या. प्रत्येक सणामागे विज्ञान दडले आहे.

चैत्र महिन्याचे पहिल्या दिवशी कडूनिंबाचा पाला खातो. सण साजरे केले पाहिजेत. संस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. गणपतीचा कान सुपाएवढा आहे. याचा अर्थ आपण एकले पाहिजे. एकलेशिवाय आपण खरा श्रोता होऊ शकणार नाही. उत्सवाचे माध्यमातून चांगले सामाजिक प्रश्न हाताळले पाहिजेत. उत्सवामुळे मन शुध्द राहते. मनाला हजार डोळे असतात. मन प्रसन्न ठेवा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन उपस्थित होते. सुत्रसंचालन दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे अधिक्षक विवेक लिंगराज यांनी केले. आभार मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार यांनी मानले.

[read_also content=”हेमा मालिनींच्या ‘यशोदा कृष्ण बॅले’ने प्रेक्षक मंत्रमुग्ध ! https://www.navarashtra.com/maharashtra/hema-malinis-yashoda-krishna-ballet-enchanted-the-audience-nrdm-322733.html”]

पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा- कुलकर्णी

पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा. गणेशोत्सव मुळे राष्ट्रीय एकात्मता जोपासली आहे. नकारात्मक विचार सोडून द्या. नेहमी सकारात्मक रहा. असे आवाहन कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी केले. सार्वजनिक गणेशोत्सवामुळे एकोपा वाढतो. गणेशोत्सव सामयीक असला पाहिजे. सर्वाचा या मघ्ये सहभाग असतो. पर्यावरण पुरक उत्सव साजरे करा. जेणे करून पर्यावरणाची हानी होणार नाही.

Web Title: Festivals purify the mind dilip swami ceo nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2022 | 06:30 PM

Topics:  

  • Dilip Swami
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
2

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
3

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!
4

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.