• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • 26000 Passengers Died In Local Accidents In 10 Years Mumbai

Mumbai Local : १० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

Mumbai Local Accident : गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला आहे. मात्र रेल्वेकडून 1400 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 26, 2025 | 03:26 AM
१० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

१० वर्षांत २६ हजार लोकल प्रवाशांचा मृत्यू, रेल्वेकडून मात्र १४०० मृतांच्या वारसांना मदत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Mumbai Local Accident News in Marathi : मुंबईची लाईफलाईन ही प्रवाशांसाठी डेथलाईन बनत चालली आहे. उपनगरीय लोकलच्या अपघातात मागील १० वर्षात तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ अपघात रुळ ओलांडताना झाले आहेत. मात्र पश्चिम रेल्वेने अपघातांमधील फक्त १ हजार ४०८ मृतांच्या नातेवाईकांना १०३ कोटी रुपये, तर जखमींना १४ कोटी रुपयांची आर्थिक मदत (नुकसान भरपाई) दिले आहेत.

 क्षणाचं दुर्लक्ष अन् 12व्या मजल्यावरून पडून 4 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू , मुंबईतून हृदयद्रावक घटना समोर

मुंबई हे देशातील प्रमुख आणि दाट लोकसंख्येचे शहर आहे. शहराची रचना उत्तर-दक्षिण पसरलेली आहे. त्यामुळे शहरांतर्गत प्रवासासाठी लोकल अपरिहार्य आहे. मुंबईकरांच्या जीवनात लोकलचे स्थान हे केवळ एक वाहतूक साधन नसून, ती शहराची जीवनवाहिनी (लाईफलाईन) बनली आहे. दररोज ७० लाखांहून अधिक प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. लाखो लोकांचे दैनंदिन व्यवहार उपनगरीय लोकलवर अवलंबून आहे.

रेल्वे प्रवास धोकादायक

शहरातील लोकसंख्या सतत वाढत असल्याने त्याचा ताण लोकलवर पडत आहे. प्रचंड गर्दीमुळे लोकलमधून खाली पडणे, रुळ ओलांडताना, फलाटावरील पोकळीत पडून, वीजेचा धक्का लागून, चेंगराचेंगरीमुळे दररोज अपघात होत असतात. दररोज मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांत सरासरी ८ जणांचा मृत्यू होतो. रेल्वेच्या एका डब्यात १,८०० प्रवाशांचीगर्दीने होते. प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा २-३ पट अधिक प्रवासी डब्यामध्ये सामावलेले असतात. त्यामुळे चढताना किंवा उतरताना धक्काबुक्की होते. परिणामी प्रवासी लोकलमधून खाली पडतात. नाईलाजाने अनेक प्रवासी लोकलच्या उघड्या दरवाजात लटकून प्रवास करतात. जागा नसल्यामुळे प्रवासी दरवाजाच्या पायऱ्यांवर (फुटबोर्ड) उभे राहतात. त्यामुळे विद्युक खांब, किंवा इतर वस्तूंना धडक बसून अपघात होतो. वेळ वाचवण्यासाठी बरेच लोक रूळ ओलांडतात. यामुळे लोकलच्या धडकेने अनेकांचा मृत्यू होतो. या अपघातांची संख्या दरवर्षी वाढतच आहे.

१० वर्षात २६ हजार ५४७ प्रवाशांचा मृत्यू

मागील १० वर्षांत लोकलमध्ये किती प्रवाशांचा मृत्यू झाला याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वॉच डॉग संस्थेचे अध्यक्ष गॉडफ्री पिमेंटा यांनी माहिती मागवली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत एकूण २६ हजार ५४७ प्रवाशांचा विविध अपघात आणि दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक म्हणजे १४ हजार १७५ जणांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. त्यापाठोपाठ लोकलमधून पडणे, रेल्वे खांबाला घडक, वीजेचा धक्का, आत्महत्या आदी कारणांचा समावेश आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या व्यवस्थात्मक दुर्लक्षपणामुळे हे मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिध्देश देसाई यांनी केला आहे. योग्य पायाभूत सुविधा आणि आणि नियोजनाद्वारे मृत्यू दर कमी करता येतील, असेही ते म्हणाले.

१०३ कोटींची मदत

रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या वारसांना रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. रेल्वेने १ जानेवारी २०१५ ते ३१ मे २०२५ या १० वर्षांच्या कालावधीत झालेल्या १ हजार ४०८ मृतांच्या वारसांना १०३ कोटी ७१ लाख ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर ४९४ जखमींना १४ कोटी २४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते गॉडफ्री पिमेंटा यांना रेल्वेने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. रेल्वे नुकसान भरपाई देताना कडक निकष लावते, त्यामुळे पीडितांच्या कुटुंबियांना मदत मिळत नाही, असा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. तर मृत अथवा जखमी प्रवाशांचे कुटुंबिय मदतीसाठी पाठपुरावा करीत नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमृता फडणवीस बदनामीप्रकरणी मोठी अपडेट; आरोपींचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला

Web Title: 26000 passengers died in local accidents in 10 years mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 03:26 AM

Topics:  

  • Mumbai
  • Mumbai Local
  • Train

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर
2

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
3

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ
4

आरोग्य विम्याचे कवच! राज्यात ३ कोटी ४४ लाख नागरिकांना मिळाले आयुष्मान कार्ड; मानधनातही वाढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दराने पुन्हा घेतली झेप! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दराने पुन्हा घेतली झेप! 1 तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Jan 03, 2026 | 08:05 AM
मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

मुंबई महानगरपालिकेत वंचितला काँग्रेसचा ‘हात’; काँग्रेस 143 तर वंचित 46 जागांवर लढवणार निवडणूक

Jan 03, 2026 | 08:00 AM
देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

देशातील अनेक भागांत थंडीचा कडाका; उत्तर भारतात धुक्याची चादरच, डोंगराळ भागांत बर्फवृष्टी

Jan 03, 2026 | 07:17 AM
Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Paush Purnima 2026: पौष पौर्णिमेला या वस्तूंचे दान करणे असते शुभ, घरात धन आणि समृद्धीचे होईल आगमन

Jan 03, 2026 | 07:05 AM
सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

सफेद साखर, ब्राऊन शुगर की गुळ… आरोग्यासाठी काय आहे सर्वाधिक फायदेशीर

Jan 03, 2026 | 04:15 AM
मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Jan 03, 2026 | 01:15 AM
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.