Fire News : मध्यरात्रीची वेळे होती आणि अचानक काळाने घाला घातला. आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात टाटानेगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली.
रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहेत. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या रस्त्याची कोळशाच्या वाहतुकीमुळे दुरवस्था झाली आहे. या मार्गावर जागोजागी खड्ढे तयार झाले असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
मुंबईत लोकलचे जाळे ३९० किमीपर्यंत पसरले आहे. यात तीन प्रमुख मार्ग आहेत. नेरुळ-बेलापूर ते उरण दरम्यान चौथा मार्ग कार्यरत आहे. या मार्गावर सुमारे अंदाजे ६५ लाख प्रवासी प्रवास करतात.
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी आरक्षण चार्ट वेळेत मोठा बदल लागू केला आहे. ज्यामुळे तिकिटाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी आणि स्पष्ट झाली आहे. तिकीट रिझर्व्हेशनबाबतच काय आहे निर्णय जाणून घ्या...
Indian Railway: भारतीय रेल्वेने दाट धुक्यामुळे (Fog) होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका लक्षात घेऊन उत्तर भारतातील विविध मार्गांवर धावणाऱ्या ५२ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम करणारा मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वेने तिकीट नसलेल्या प्रवाशांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात ५.५ लाखांहून अधिक प्रवासी पकडले गेले आणि १५ कोटींहून अधिक दंड वसूल…
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी जाण्यासाठी प्रवास करतात. खासगी बस ऑपरेटरांनी प्रवाशांकडून तब्बल दुप्पट–तिप्पट दर वसूल करण्यास सुरुवात केली आहे.
आरपीएफ (RPF) जवान पुढे येतो आणि तिच्या हातातून फोन हिसकावून घेतो. सुरुवातीला महिलेला भीती वाटते की चोराने तिचा फोन घेतला असेल, परंतु पुढच्याच क्षणी....
ट्रेनच्या AC कोचमध्ये सिगारेट ओढणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी विरोध केल्यावर तिने त्यांनाच धमकावले. या घटनेनंतर भारतीय रेल्वेने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे.
गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. लोकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी रेल्वेने गणेश चतुर्थी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी रेल्वे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना ही गोड बातमी देतेच.
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी एक नवीन "राउंड ट्रिप पॅकेज" सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत, दोन्ही तिकिटे एकत्र बुक केल्यास २०% सूट मिळू शकते.
Mumbai Local Accident : गेल्या 20 वर्षांत या लोकल अपघातांत तब्बल 26 हजार प्रवाशांचा जीव गेला आहे. मात्र रेल्वेकडून 1400 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत करण्यात आली.
Mumbai Local Update News : मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरीवली ते दहिसर दरम्यान वायर तुटली आहे. त्यामुळे चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Ganapati Special Trains News : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वेकडून 250 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला…
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड गणेश चतुर्थीला एक अनोखा उपक्रम सुरू करणार आहे. जी भारतातील पहिली कार फेरी ट्रेन सेवा असेल. ही सेवा महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णापर्यंत गाड्या घेऊन जाणं…
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. कारण भारतीय रेल्वेने एक जुलै 2025 पासून तिकिटांच्या किंमतीत वाढ केली आहे. १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी…
गुजरातनंतर महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाली आहे. डहाणूमध्ये पहिला ४० मीटर लांबीचा काँक्रीट बॉक्स गर्डर सुरू करण्यात आला. महाराष्ट्रात १५६ किमीचा ट्रॅक बांधला जाईल.
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांनी उद्या म्हणजेच रविवारी 15 जून रोजी बाहेर पडावं की नाही इतकी चिंतेत टाकणारी बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार…
Mumbai train accident : मुंब्रा ते ठाणे स्थानकादरम्यान लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली.या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Rohidas Munde on Railway Accident: कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेचा मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सर्वत्र भागातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे.