• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mohan Bhagwat Will Interact With Office Bearers On His Bhiwandi Tour From Today Nras

Mohan Bhagwat News: मोहन भागवत आजपासून भिवंडी दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी झाला होता, तर यावर्षी पौष शुक्ल द्वादशी तिथी ११ जानेवारीला आली. या विधानामुळे राजकीय पक्षांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2025 | 04:16 PM
परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश

परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संरसंघचालक मोहन भागवत यांचा चार दिवसांचा भिवंडी दौरा आजपासून (24 जानेवारी) सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते ठाणे जिल्ह्यातील आरएसएच्या स्थानिक शाखांना भेट देणार आहेत. यासोबतच, संघटनेच्या पदादिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याची महितीसंघाच्या भिवंडी युनिटचे सचिव विजय वल्लाळ यांनी दिली. दौऱ्यादरम्यान, मोहन भागवत कोकण विभागातील अधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत. तसेच, २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भिवंडीतील एका महाविद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

केरळनंतर भिवंडी दौरा

यापूर्वी मोहन भागवत केरळ दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी दक्षिण केरळ प्रदेशातील संघटनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. या दौऱ्यात त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि संघटनेच्या आगामी योजना ठरवल्या.

Amit Shah : ‘ते १० वर्ष कृषीमंत्री, पण… ‘; सहकार, साखर कारखान्यांची थेट आकडेवारी मांडत अमित शहांचा शरद पवारांवर

राम मंदिरावरील विधानावरून राजकीय वातावरण तापले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या अलीकडील विधानामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ माजला आहे. 13  जानेवारी रोजी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामावर भाष्य करताना म्हटले होते की, “राम मंदिर उभारणीद्वारे भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले.” त्यांच्या या विधानावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला देशद्रोहासम मानले असून, हे विधान भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भागवत यांच्या विधानाचा निषेध करताना असे वक्तव्य देशातील सामाजिक वातावरण बिघडवू शकते, असे मत व्यक्त केले.

राम मंदिराचा अभिषेक: ऐतिहासिक संदर्भ

भागवत यांनी राम मंदिर अभिषेकाच्या संदर्भात हिंदू कॅलेंडरनुसार ‘प्रतिष्ठा द्वादशी’ ही तारीख महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक गेल्या वर्षी 22  जानेवारी 2024  रोजी झाला होता, तर यावर्षी पौष शुक्ल द्वादशी तिथी 11  जानेवारीला आली. या विधानामुळे राजकीय पक्षांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे. भागवत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर चर्चेची लाट उसळली आहे.

विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! वंशज संभाजीराजे छत्रपतींनी घेतला ‘या’वर आक्षेप

दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 वर केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राम मंदिराचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी मंदिराच्या अभिषेकाला भारताच्या स्वातंत्र्याशी जोडले. पंतप्रधान मोदी यांनी अभिषेकाचे नेतृत्व केल्यानंतर, आता वर्षभरानंतर यावर पुन्हा चर्चा रंगवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच एका भाषणात म्हटले, “15 ऑगस्ट 1947  रोजी भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्या काळच्या अपेक्षांनुसार संविधानाचे पालन करण्यात अपयश आले. अनेक शतकांपासून अन्याय सहन करणाऱ्या भारतासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाचा दिवस खऱ्या स्वातंत्र्याचा प्रतीक आहे.”

 

Web Title: Mohan bhagwat will interact with office bearers on his bhiwandi tour from today nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 04:16 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

Travel Hacks: परफेक्ट होमस्टे बुक करताना फक्त पाळा ‘या’ 8 टिप्स, नक्कीच ठरतील फायदेशीर

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.