• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mohan Bhagwat Will Interact With Office Bearers On His Bhiwandi Tour From Today Nras

Mohan Bhagwat News: मोहन भागवत आजपासून भिवंडी दौऱ्यावर; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

गेल्या वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी झाला होता, तर यावर्षी पौष शुक्ल द्वादशी तिथी ११ जानेवारीला आली. या विधानामुळे राजकीय पक्षांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2025 | 04:16 PM
परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश

परमबीरसिंगांनी मोहन भागवतांना उचलून आणण्याचे दिले होते आदेश (Photo Credit- Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ठाणे: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संरसंघचालक मोहन भागवत यांचा चार दिवसांचा भिवंडी दौरा आजपासून (24 जानेवारी) सुरू झाला आहे. या दौऱ्यात ते ठाणे जिल्ह्यातील आरएसएच्या स्थानिक शाखांना भेट देणार आहेत. यासोबतच, संघटनेच्या पदादिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असल्याची महितीसंघाच्या भिवंडी युनिटचे सचिव विजय वल्लाळ यांनी दिली. दौऱ्यादरम्यान, मोहन भागवत कोकण विभागातील अधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत. तसेच, २६ जानेवारीला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भिवंडीतील एका महाविद्यालयात ध्वजवंदन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना संबोधित करतील.

केरळनंतर भिवंडी दौरा

यापूर्वी मोहन भागवत केरळ दौऱ्यावर होते, जिथे त्यांनी दक्षिण केरळ प्रदेशातील संघटनात्मक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. या दौऱ्यात त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि संघटनेच्या आगामी योजना ठरवल्या.

Amit Shah : ‘ते १० वर्ष कृषीमंत्री, पण… ‘; सहकार, साखर कारखान्यांची थेट आकडेवारी मांडत अमित शहांचा शरद पवारांवर

राम मंदिरावरील विधानावरून राजकीय वातावरण तापले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या अलीकडील विधानामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ माजला आहे. 13  जानेवारी रोजी त्यांनी अयोध्येतील राम मंदिर बांधकामावर भाष्य करताना म्हटले होते की, “राम मंदिर उभारणीद्वारे भारताला खरे स्वातंत्र्य मिळाले.” त्यांच्या या विधानावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याला देशद्रोहासम मानले असून, हे विधान भारतीयांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही भागवत यांच्या विधानाचा निषेध करताना असे वक्तव्य देशातील सामाजिक वातावरण बिघडवू शकते, असे मत व्यक्त केले.

राम मंदिराचा अभिषेक: ऐतिहासिक संदर्भ

भागवत यांनी राम मंदिर अभिषेकाच्या संदर्भात हिंदू कॅलेंडरनुसार ‘प्रतिष्ठा द्वादशी’ ही तारीख महत्त्वाची असल्याचे म्हटले आहे. अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक गेल्या वर्षी 22  जानेवारी 2024  रोजी झाला होता, तर यावर्षी पौष शुक्ल द्वादशी तिथी 11  जानेवारीला आली. या विधानामुळे राजकीय पक्षांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी सुरू आहे. भागवत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर चर्चेची लाट उसळली आहे.

विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! वंशज संभाजीराजे छत्रपतींनी घेतला ‘या’वर आक्षेप

दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 वर केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला होता. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राम मंदिराचा विशेष उल्लेख केला होता. त्यांनी मंदिराच्या अभिषेकाला भारताच्या स्वातंत्र्याशी जोडले. पंतप्रधान मोदी यांनी अभिषेकाचे नेतृत्व केल्यानंतर, आता वर्षभरानंतर यावर पुन्हा चर्चा रंगवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकत्याच एका भाषणात म्हटले, “15 ऑगस्ट 1947  रोजी भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु त्या काळच्या अपेक्षांनुसार संविधानाचे पालन करण्यात अपयश आले. अनेक शतकांपासून अन्याय सहन करणाऱ्या भारतासाठी अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकाचा दिवस खऱ्या स्वातंत्र्याचा प्रतीक आहे.”

 

Web Title: Mohan bhagwat will interact with office bearers on his bhiwandi tour from today nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 04:16 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

IND vs PAK Weather Report : भारत पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या कोलंबोमधील हवामानाची स्थिती

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.