• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mumbai News Janta Darbar Organised Under Minister Mangal Prabhat Lodha

गोरेगावात जनता दरबार! नागरिकांच्या तक्रारींवर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रशासनाला थेट सूचना

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव येथील प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. यावेळी नागरिकांच्या समस्या लोढा यांनी समजून घेतल्या.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 15, 2025 | 07:38 PM
फोटो सौजन्य: @MPLodha/X.com

फोटो सौजन्य: @MPLodha/X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन
  • मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव येथील प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला

हल्ली अनेक राजकीय नेते जनता दरबार घेताना दिसत आहे. या निमित्ताने अनेक नागरिकांच्या समस्या राजकीय नेत्यांपर्यंत पोहचतात आहे. नवी मुंबईचे गणेश नाईक सुद्धा त्यांच्या जनता दरबारामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गोरेगाव येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिकेच्या गोरेगाव, प. दक्षिण विभाग कार्यालयात जनता दरबार पार पडला. यावेळी बांधकाम, वाहतूक, फेरीवाले, कचरा, सांडपाणी आणि इतर रोजच्या समस्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आज थेट आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात आमदार श्रीमती विद्या ठाकूर यांनीही सहभाग घेतला. तब्बल २०० हून अधिक तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्षपणे मांडल्या. प्रत्येक तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.

Navi Mumabai : फुटपाथवर फटाक्यांची विक्री; नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह! पालिका प्रशासन मूग गिळून गप्प

प्रमुख तक्रारी

जनता दरबारात नागरिकांनी पुढील प्रमुख समस्या मांडल्या:

  • अवैध बांधकामे आणि लॉज व्यवसाय
  • रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी
  • रस्त्यावरील फेरीवाले आणि रोहिंग्या-बांग्लादेशी फेरीवाल्यांवर कारवाई
  • कचरा व्यवस्थापन व सांडपाणी यांची अयोग्य सोय

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गोरेगाव परिसरातील अवैध लॉज व्यवसायावर तत्काळ कारवाई करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश दिले. तसेच, स्थानिक परिसरातील रोहिंग्या व बांग्लादेशी फेरीवाल्यांवर शोध मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या.

Maharashtra Politics : “हिरव्या सापांना ठेचण्याची भाषा संग्राम जगतापांना भोवली”; अजित पवारांची नाराजी व्यक्त, म्हणाले….

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार जनता दरबार

आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार, मुंबई शहरातील प्रत्येक विभागात जनता दरबारांचे आयोजन करण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या तक्रारी थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचून तत्काळ तोडगा काढता येईल.

कॅबिनेट मंत्री लोढा म्हणाले, “मुंबईकरांच्या अडचणींवर जलद आणि प्रभावी उपाय करणं ही आमची प्राथमिकता आहे. जनता दरबार म्हणजे फक्त ऐकणं नाही, तर तिथेच निर्णय घेऊन लोकांना दिलासा देणं आहे.” या जनता दरबारातून स्पष्ट झाले की, प्रशासन नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ लक्ष देत आहे.

Web Title: Mumbai news janta darbar organised under minister mangal prabhat lodha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi News

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
1

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश
2

पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार? वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याचे महत्वाचे निर्देश

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
3

AMBERNATH : अंबरनाथमध्ये तालुका स्तरीय दिवाळी फराळ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका
4

प्रिया बेर्डेचे दहा वर्षांनंतर पुनरागमन, स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’मध्ये साकारणार जबरदस्त भूमिका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
केजरीवालांच्या नशीबाला पावला नाही शीशमहल; आता मिळणार सरकारी मोठे घर

केजरीवालांच्या नशीबाला पावला नाही शीशमहल; आता मिळणार सरकारी मोठे घर

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Ajit Pawar: “वंचित आदिवासी, गरीब समाजाला…”; अजित पवारांचे ‘या’ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

म्हणूनच Maruti Suzuki देशाची नंबर 1 ऑटो कंपनी! Maruti Victoris ने पहिल्याच महिन्यात मिळवली हजारो बुकिंग्स

म्हणूनच Maruti Suzuki देशाची नंबर 1 ऑटो कंपनी! Maruti Victoris ने पहिल्याच महिन्यात मिळवली हजारो बुकिंग्स

गडचिरोलीत माओवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग तयार; ६१ माओवाद्यांचे सशस्र आत्मसमर्पण

गडचिरोलीत माओवाद पूर्णपणे संपुष्टात येण्याचा मार्ग तयार; ६१ माओवाद्यांचे सशस्र आत्मसमर्पण

सप्टेंबरमध्ये बेरोजगारी वाढली! भारताचा दर 5.2 टक्क्यांवर, ग्रामीण भागात संकट तीव्र

सप्टेंबरमध्ये बेरोजगारी वाढली! भारताचा दर 5.2 टक्क्यांवर, ग्रामीण भागात संकट तीव्र

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्गघाटन

सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या शुभारंभाने जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्गघाटन

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले ‘श्री विठ्ठल-रुक्मिणी’; समितीकडून CM Relief Fund ला 1 कोटींची मदत

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

Latur : EVM हटाव तसेच महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य;  अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

फक्त 10 रुपयांत दिवाळी फराळाचं साहित्य; अंबरनाथमध्ये शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Purandar Airport : जीव गेला तरी जमीन विमानतळाला देणार नाही; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Jalna News : शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, अन्यथा साप सोडू! वंचित बहुजन आघाडीचा इशारा

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Bhiwandi : भिवंडीत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; तोडक कारवाईत महापालिकेची दिरंगाई?

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ulhasnagar : उल्हासनगरात फेरीवाल्यांची दादागिरी

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Ratnagiri : निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते – बच्चू कडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.