जर्मनीतल्या लिपझिक विद्यापीठ, SEPT कॉम्पिटन्स आणि महाराष्ट्र राज्य रतन टाटा कौशल्य विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ' ए आय लिविंग लॅब' ' उपक्रम राबवण्यात येत आहे.
२०२८ मधील राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा महाराष्ट्रात आयोजित होण्याचे संकेत मिळाले आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांधीनगर येथील इंडिया स्किल स्पर्धेत हा प्रस्ताव मांडला, ज्याला केंद्राने सकारात्मक संकेत दिले आहे.
चर्नी रोड-गिरगाव पुलाला विरोध करून गिरगावकरांच्या हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही पुल होणारच, असा निर्धार यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.
मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार मुंबईत आता मुंबईची सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी ' जनहित सुरक्षा समित्या' स्थापन होणार आहेत.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकासावर भर देताना प्राचीन भारताल्या समृद्धीचे दाखले देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात हरित उर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. शालेय जीवनामध्ये तेल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिल्यास भविष्यात त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो, असे मंत्री लोढा म्हणाले.
भारतीय आयुर्वेद शास्त्र जगातल्या कानाकोपऱ्यात पोहचवले जाणार आहे. या घोषणेसह डिजिटल आणि क्रिएटिव्ह स्किल्स वाढवण्यासाठी सरकारने ABGC कंटेंट क्रिएटर लॅब सुरु करण्याची योजना आखली आहे.
आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून २४२ कोटी खर्च करणार असून यामुळे राज्यातील आयटीआयचे रूप पालटणार आहे.
KEM Hospital: देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेला तरी अद्याप इंग्रजांच्या पाऊलखुणा पुसल्या गेल्या नाहीत, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
Election News: मलबार हिल विधानसभेत येणाऱ्या पाचच्या पाच वॉर्डमध्ये कमळ फुलवण्यात मंत्री लोढा यशस्वी झाले असून कार्यकर्त्यांनी मतदार संघातल्या विविध भागात जल्लोष केला.
होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असून, जपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषी, मत्स्य, उद्योग, बांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज…
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्रितपणे मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी भाजप, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मोदी-शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली…
महाराष्ट्रातील आयटीआय संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांसाठी अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करणार येणार आहे. रुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री लोढा यांनी यावेळी दिले.
बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना महाराष्ट्रात जागा नाही, तसेच सरकारी जमिनींवरील अतिक्रमणालाही मोकळीक दिली जाणार नाही, असे मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
मुंबई शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनींवर आणि कांदळवनावर अतिक्रमण होत आहे. प्रामुख्याने शासनाच्या मोकळ्या जमिनींवर हे अतिक्रमण होत असून याला आळा घालणे गरजेचे झाले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांना काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मालवणीत तणाव. 'बांगलादेशी घुसखोरांना पळवा' घोषणा देत भाजप नेते आणि स्थानिकांचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यावर ठिय्या.
राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा सातत्याने मुंबईच्या सुरक्षेबाबत भाष्य करत असतात. तसेच ते सातत्याने रोहिंगे आणि घुसखोर बांग्लादेशींचा मुद्दा उचलून धरताना आपल्याला पाहायला मिळते.
अस्लम शेख यांनी धमकी दिल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. अस्लम शेख यांनी दिलेल्या धमकीमुळे राजकारण तापले आहे.