Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गद्दारांची पोरं हातावर ‘मेरा बाप चोर है’ लिहितील : संजय राऊत

काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे फिरून दाखवा असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Dec 02, 2022 | 02:32 PM
गद्दारांची पोरं हातावर ‘मेरा बाप चोर है’ लिहितील : संजय राऊत
Follow Us
Close
Follow Us:

नाशिक – शिवसेना सोडून गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांची पोरं हातावर मेरा बाप चोर हे लिहितील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी शिंदे गटावर जहरी टीका केली आहे.

शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार गेले, मात्र शिवसेना पक्ष तिथेच आहे. स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका राज्य सरकार टाळते आहे, ते केवळ भीतीपोटी टाळत आहे, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकारपरिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. निवणुकीला चिन्ह नवे असले मशाल असले तरी जनता शिवसेनच्या उमेदवारांनाच निवडून देणार आहे, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केली आहे. लोकांमध्ये प्रंचड अशी चीड निर्माण झाली आहे, शिवसेनेला यामुळे कुठेही तडा गेला नाही. मात्र आता जे आमदार, खासदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे म्हणत शिंदे गटाला आव्हान दिले आहे. हा पालापाचोळा गेला असेही राऊतांनी म्हटले आहे. जनता शिंदे गटातील लोकांना गद्दार आणि खोके वाले म्हणते असे सांगताना संजय राऊत यांनी टीका केली आहे.

काही दिवसांपूर्वीच वैजापूरचे फुटलेल्या आमदारांना महालगावमध्ये केवळ चप्पल मारायचे ठेवले होते, असे म्हटले आहे. सुरक्षा जास्त दिली आहे, पण पुढे त्यांचे भविष्य नाही असेही राऊत म्हटले. तर सुरक्षा काढून मर्दासारखे फिरून दाखवा असे आव्हानही राऊतांनी दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, माझी जी माहिती आहे,सुहास कांदे आणि भुसे यांच्यात ठिणग्या उडत आहेत. असे म्हणताना नारायण राणे यांच्यावर बोलायची गरज नाही त्यांनी महत्त्व देत नाही, असा टोला राणेंना लगावला आहे. ४० आमदार आणि १२ खासदारांच्या डोक्यावर कायम गद्दारीचा शिक्का राहणार आहे. दिवार चित्रपटात तसे अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर आहे, असे लिहले तसेच आता या आमदारांच्या डोक्यावर गद्दारींचा शिक्का बसला आहे. नाशिक लोकसभेसाठी हेमंत गोडसे हा काय चेहरा होता का नाही, केवळ शिवसेना नावामुळेंच ते निवडून आले, असे म्हणत नवा उमेदवार शिवसेनेचाच निवडून येणार असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Shivsea sanjay raut on eknath shinde shinde government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2022 | 02:32 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Nationalist Congress Party
  • sanjay raut
  • Shinde government
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.