Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूरात जिल्ह्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक; शेतकरी चिंतेत

31 मे रोजी लातूर जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहणार नाही असं कारखानदार सांगत असले तरी जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. आता पावासाळ्याच्या तोंडावर ऊस तोड करणाऱ्या टोळ्या करार संपल्याने निघून गेल्या आहेत. आता शेतकरी हार्वेस्टरवर अवलंबून आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2022 | 10:26 PM
लातूरात जिल्ह्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक; शेतकरी चिंतेत
Follow Us
Follow Us:

लातूर : 31 मे रोजी जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहणार नाही असं कारखानदार सांगत असले तरी जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. आता पावासाळ्याच्या तोंडावर ऊस तोड करणाऱ्या टोळ्या करार संपल्याने निघून गेल्या आहेत. आता शेतकरी हार्वेस्टरवर अवलंबून आहेत.

दरम्यान दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्यामुळे हार्वेस्टर सुद्धा निरूपयोगी ठरण्याची भीती असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संकटात आहे.

लातूर जिल्हा हा सोयाबीन आणि उसाच पट्टा अशी ओळख आहे. जिल्ह्यात एकूण 13 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने असून त्यापैकी 13 चालू तर 3 बंद आहेत. आजच्या तारखेला किमान जिल्ह्यात दीड हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस शिल्लक आहे.

औसा तालुक्यातील भादा गावातील असेच एक शेतकरी आहेत. जे देशातील प्रतिष्ठित साखर कारखान्यापैकी मांजरा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. बब्रुवान नारायण शिवलकर असं या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे 5 एकर ऊस आणि 4 शेअर्स असून तो प्रोग्रामनुसार मार्च अखेर गाळप होण अपेक्षित होत पण 31 मे ची तारीख उजाडली तरी रानात ऊस उभा आहे.

तापमान आणि पाण्याची कमतरता यामुळे उसाचे वजन किमान 125 टनाची घट आल्याने किमान साडेतीन लाखाच नुकसान सोसावं लागत आहे. बब्रुवान याचे शेअर्स असूनही कारखाने बंद व्हायची वेळ आली तरी शेतात ऊस उभा असल्याने आर्थिक संकटाला सामोरे जावं लागत आहे.

आता करार संपल्याने ऊस तोड टोळ्या निघून गेल्या आहेत. कारखानदार हार्वेस्टरवर अवलंबून आहेत. या दीड हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस उत्पादकांना शासनाने एकरी एक लाखची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांनी केली आहे.

[read_also content=”राष्ट्रवादीचे भूपेंद्र मोरे यांच्या चार दिवसांच्या लढाईला यश; प्रशासनाकडून सगळ्या मागण्या मान्य https://www.navarashtra.com/maharashtra/ncps-bhupendra-mores-four-day-battle-a-success-accept-all-demands-from-the-administration-nrdm-287192.html”]

शासन, प्रशासन आणि साखर कारखानदार उसाची तोडणी करणार असल्याचे सांगत आहेत. पण खरीपासाठी शेती करायची कशी तर उसासाठी खर्च केलेला कसा भरून निघणार हीच समस्या आहे.

Web Title: Sugarcane balance in an area of one and a half thousand hectares in latur district farmers worried nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2022 | 10:24 PM

Topics:  

  • ajit pawar
  • balasaheb patil
  • cmomaharashtra
  • dada bhuse
  • NAVARASHTRA
  • Shekhar Gaikwad

संबंधित बातम्या

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष
1

Raigad News: जून कोरडाच! महाडमध्ये सरासरीच्या निम्माच पाऊस, नागरिकांचे जुलैकडे लक्ष

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
2

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं
3

Mumbai News: ‘आणखी किती संधी द्यायची?’ मुंबईतील खड्ड्यांवरून उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलं

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं
4

‘आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय…’; TET पेपरफुटीवरून सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर; भर अधिवेशनात फटकारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.