टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. युवक काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
TET पेपरफुटी प्रकरणावर विधानसभेत चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच सुनावले. "आधीच तरुण आपल्यावर ओरडतोय," असे म्हणत त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.
Marathi Compulsory in Maharashtra Schools: राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय न शिकवल्यास कोणती कारवाई होणार? शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केलेल्या नवीन अभ्यासक्रमात कोणत्या महापुरुषांचा इतिहास समाविष्ट केला जाणार…
राज्यातील TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या घटनेविरोधात आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई युवक काँग्रेसने भुसे यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केले.
11th Admission 2026: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. परंतु, अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (LC) न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडणार…
धुळे दौऱ्यावर असताना दादा भुसे यांनी मनोज तरंगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत सरकार त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी जरांगेंना आंदोलन आणि उपोषण मागे घेण्याचे…
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था, पडझड झालेल्या वर्गखोल्या आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा मुद्दा आमदार राजू खरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासमोर मांडला आहे.
Badlapur येथील अल्पवयीन पीडित मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दोन्ही मुलींचे इयत्ता १० वीपर्यंतचे संपूर्ण प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यात येणार…
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था खालावली आहे. ही परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील या शाळांचं 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
खासगी शाळा विविध प्रकारांची यादी दाखवत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारतात. मात्र आता यावर राज्य सरकारने कठोर आदेश दिला आहे. जर RTE विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारलं तर अशा शाळांना आता राज्याचा दणका…
आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. गोरखे यांनी यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मराठी शाळा वाचवण्यासाठी ‘कोकण फॉर्म्युला’ राज्यभर राबवण्याची मागणी शिक्षक महासंघाने केली असून अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे.
राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक लावण्याचे निर्देश दादाजी भुसे यांनी दिले. यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना योजनांची माहिती सहज मिळून ते लाभापासून वंचित राहणार नाहीत.
दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीप्रकरणी १७८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा आरोप खासदार राऊत यांनी ‘सामना’मधून केला होता. मंत्री दादा भुसे यांनी आरोप फेटाळून लावत बदनामीचा खटला दाखल केला…
राज्याच्या महत्त्वाकांक्षी बंदर विकास उपक्रमाला गती देण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या प्रस्तावित जोडमार्गाची लांबी साधारण 104–105 किलोमीटर असून, त्यासाठी 3+3 अशा सहा लेनची रचना केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आयोजित सभेत बोलताना दादा भुसे यांनी एकनाथ शिंदेंबद्दल एक धाडसी दावा केला. ते म्हणाले, "पुन्हा एकदा, आपण एकनाथ शिंदेंना नेतृत्व करताना पाहू."
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी उद्योगांना सीएसआर निधी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वापरण्याचे आवाहन केले. ‘विद्यांजली’ पोर्टल आणि ‘दत्तक शाळा योजना’द्वारे शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.