स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश उंब्रज गटातील आमदार मनोज घोरपडे यांची राजकीय ताकद अधिक दृढ करणारा ठरला आहे.
काशिळ गावचे माजी सरपंच व बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक प्रकाश जाधव यांनी काशीळ, गांधीनगर, रामकृष्णनगर, शिवाजीनगर येथील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
बाळासाहेब पाटील हे आपल्या निवडक समर्थकांसह दुपारी साडेबाराच्या सुमारास निवडणूक कार्यालयाजवळ दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपले अर्ज सहाय्यक निवडणूक अधिकारी अपर्णा यादव व संजय जाधव यांच्याकडे दाखल केले.
सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. महिलांकडे असलेल्या आर्थिक बचतीच्या कौशल्याचा सहकारी संस्था चालविता नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
गेले अनेक वर्ष कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ तसेच सातारा जिल्ह्यात समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून काम केले. शरद पवार साहेबांनी काम करण्याची संधी दिली.
भोसले यांचा चव्हाण यांच्याशी तिसऱ्यांदा, तर घोरपडे यांचा पाटील यांच्याशी दुसऱ्यांदा सामना होत आहे. भोसले साखर कारखानदारीतील बडे प्रस्थ आहे. कृष्णा उद्योग समूहातील विविध संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे.
महाराष्ट्र राज्यासमोर बेकारी, ओला दुष्काळ तसेच इतर आर्थिक समस्या असे प्रश्न उभे आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे…
वेदांता प्रकल्पाकरिता महाराष्ट्र राज्य प्रथम पसंतीचे होते. तसा सर्च रिपोर्टही होता. परंतु, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारचा गाफीलपणा महाराष्ट्राच्या मुळावर उठला आहे. मोदींचा ओढा गुजरातकडे असल्याने हा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे…
राज्याचे माजी सहकार मंत्री तथा मा. पालकमंत्री सातारा जिल्हाआमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. कराड ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र.118 तील २० मुलं आणि १८…
पतसंस्थांना आर्थिक शिस्त लागावी व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाकडून नियमांचे वेळोवेळी आदेश काढले जातात. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या पाठीशी…
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न सगळ्यांना पडत आहे. त्यावर ओबीसी आरक्षणामुळे महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लाबल्या त्या झाल्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील असे मत सहकारमंत्री…
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली असली तरी अजून वाईसह जावळी, खंडाळा तालुक्यांतील २० हजारांवर टन ऊस गाळपाविना उभ्याचं अवस्थेत आहे. एकूण परिस्थिती बघता हा ऊस तुटणार नसल्याने शेतकऱ्यांना…
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास साखर उद्योगातील शिखर संस्था असणाऱ्या पुणे (मांजरी बु:) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने कै. किसन महादेव उर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्काराने गौरविण्यात…
31 मे रोजी लातूर जिल्ह्यातील ऊस शिल्लक राहणार नाही असं कारखानदार सांगत असले तरी जवळपास दीड हजार हेक्टर क्षेत्रात ऊस शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. आता पावासाळ्याच्या तोंडावर ऊस…
मिरज येथील यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार समितीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा यावर्षीचा यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार राज्याचे सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे.
राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अचानक पाथर्डीला भेट देऊन शहरातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्थानिक पक्षीय व तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
नशिराबाद येथील शेतात काढणीला आलेल्या पुर्ण वाढ झालेल्या उसाच्या शेतात वरुन गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉटसर्कीटने स्पार्कींग होऊन आग लागली. २ हेक्टर मधील सुमारे साडे सहा लाखाचा उस जळून खाक झाल्याची…