• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Why Ramdas Kadam Has Stopped Criticizing Bjp Nras

भाजपवर टीका करणारे रामदास कदम का नरमले: काय आहे कारण?

आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 06, 2024 | 02:42 PM
भाजपवर टीका करणारे रामदास कदम का नरमले: काय आहे कारण?

Photo Credit- Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच महायुतीतील मतभेदही समोर येऊ लागले आहेत.  अशातच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपवर टीका करतान दिसत आहे. रामदास कदम यांच्या या आक्रमक भूमिकेने शिवसेना- भाजपमधील नेत्यांमध्येही चांगलीच जुंपली होती.  पण आता अचानकच रामदास कदम यांनी नरमाईची  भूमिका घेतली असून  विधानसभा निवडणूका एकत्र लढणार असल्याचेही म्हटले आहे.  पण त्यांनी अचानक नरमाईची भूमिका का घेतली, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

रामदास कदम म्हणाले, “ आम्हाला महायुती टिकवायची आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत जायचं आहे. जो चुकेल त्यालाही सोबत घेऊन जायचं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे जे स्वप्न होते, तेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांना खूप धन्यवाद,” असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा:कल्याणकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले वचन, मिळणार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल


“उध्दव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केली. अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे गुवाहाटीला गेल्यावर उद्धव ठाकरेंनी मला फोन केला होता. त्यावेळी मी त्यांना समजावले आणि ‘तुम्ही काँग्रेस सोडत असल्याची पत्रकार परिषद घ्या, मी गुवाहाटीला जाऊन सर्व आमदारांना दोन तासांत परत घेऊन येतो, असे म्हणालो होते. पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचेच ऐकले,” असा दावा  केला आहे.

“मी शपथ घेऊन सांगतो, ५० खोक्यांचा विषय येतोच कुठे? गद्दारी कोणी केली? गद्दारीची व्याख्या काय आहे,” असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी शिवसेना का सोडली, या विषयावरही पुस्तक लिहीणार असल्याचे कदम यांनी म्हटले आहे. पण त्यांच्या या दाव्यांमुळे आता पुन्हा, रामदास कदम आणि उज्धव ठछाकरेंच्या शिवसेनेत खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा:आधी ड्रग्ज द्यायचा अन् नंतर…, 72 जणांकडून 10 वर्ष पत्नीनेवर करायला लावले आळीपाळीने लैंगिक

 

 

Web Title: Why ramdas kadam has stopped criticizing bjp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 02:18 PM

Topics:  

  • BJP
  • Ramdas Kadam
  • shivsena

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार
3

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी; भूस्खलनाच्या भीतीने काठमांडूत वाहतूकीवर बंदी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

AI की कम्प्युटर सायन्स? कशात करावे करिअर? जाणून घ्या

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

‘कांतारा: चॅप्टर 1’चित्रपटाने पहिल्या दोन दिवसांत कमावले 125 कोटी, पहिल्याच आठवड्यात 200 कोटींचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.