• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Will Both Nationalists Fight Together Jayant Patil Clearly Stated

NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 15, 2025 | 02:45 PM
NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Jayant Patil News:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.  सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती स्बवळावर लढणार की  एकत्रितरित्या लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्याचवेळी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वीच्या काळात अनेक जण इकडे-तिकडे जाऊ शकतात. पण त्यामुळे कुणी विचलित  होण्याची गरज नाही. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत.

आधी कुऱ्हाडीने वार, नंतर मृतदेहाचे तुकडे करून शोषखड्ड्यात टाकले; दोन महिन्यांनी झाला उलगडा

तीन-चार दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापनदिन सोहळा पडला. पण त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी  एकत्रितरित्या  निवडणुका लढतील अशी चर्चा रंगली असतानाच वातावरण चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “ येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवढणूकीची घोषणा झाल्यानंतर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील, पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर लक्ष द्या.यावेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊळ. सोशलमिडीयावर लक्ष द्या. तालुका, जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडियावर  कसा हवा, यावरही लक्ष ठेवा, आपण करत असलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

जयंत पाटील यांनी मुंबई मनपाच्या ठेवींवरून सरकारवर  निशाणा साधला. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. पण आता या ठेवी रिकाम्या होऊ लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटींच्या कामाच्या ऑर्डर दिल्या आहेत. पण आता त्यासाठी त्यांना द्यायला पैसाच शिल्लक राहिला नाही. पण आता यांच्याकडे त्यासाठी द्यायला पैसे राहिलेले नाहीत. असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

Buldhana News: अतिवृष्टी, शेतपिकांचे नुकसान…; संतप्त शेतकरी पेट्रोल घेऊन थेट भाजप आमदाराच्या घरात

जयंत पाटील म्हणाले की,  “मुंबई सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही, ती मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आज मुंबईतील अनेक महत्त्वाच्या संस्था, कार्यालये आणि योजना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत, ही गंभीर बाब आहे,”   मुंबईत पूर्वी असलेले पेटंट कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरीत  करण्यात आले असून, याचे मुख्यालय पाच दशकांनंतर मुंबईबाहेर गेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हेही सुरुवातीला मुंबईसाठी नियोजित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या केंद्राची संकल्पना सादर करण्यात आली होती. अर्थविषयक सर्व प्रमुख संस्था या केंद्राअंतर्गत असणार होत्या, मात्र आता हे केंद्र गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईचा पारंपरिक हिरेबाजारही गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. “या साऱ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आता डोळसपणे विचार करायला हवा. मुंबईचे आर्थिक आणि संस्थात्मक महत्त्व कसे कमी केले जात आहे, याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

 

Web Title: Will both nationalists fight together jayant patil clearly stated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BMC Elections
  • Mumbai

संबंधित बातम्या

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
1

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
2

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
3

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत
4

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

अभियांत्रिकी क्षेत्रात ‘या’ नोकरींसाठी करा अर्ज! बरसेल पैसा, व्हाल काही वर्षातच कोट्याधीश

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

Cough Syrup: दोन वर्षांखालील मुलांना कफ सिरप देऊ नका; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

सणासुदीच्या काळात ‘या’ ऑटो कंपनीने दिली आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट, मिळतेय लाखोंची सूट

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातून हिंदी मालिकेतील अभिनेत्री करणार मोठ्या पडद्यावर एन्ट्री! ललित प्रभाकरचीही असणार साथ…

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

व्हिडिओ

पुढे बघा
Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.