• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Will Both Nationalists Fight Together Jayant Patil Clearly Stated

NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 15, 2025 | 02:45 PM
NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Jayant Patil News:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.  सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती स्बवळावर लढणार की  एकत्रितरित्या लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्याचवेळी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वीच्या काळात अनेक जण इकडे-तिकडे जाऊ शकतात. पण त्यामुळे कुणी विचलित  होण्याची गरज नाही. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत.

आधी कुऱ्हाडीने वार, नंतर मृतदेहाचे तुकडे करून शोषखड्ड्यात टाकले; दोन महिन्यांनी झाला उलगडा

तीन-चार दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापनदिन सोहळा पडला. पण त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी  एकत्रितरित्या  निवडणुका लढतील अशी चर्चा रंगली असतानाच वातावरण चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “ येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवढणूकीची घोषणा झाल्यानंतर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील, पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर लक्ष द्या.यावेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊळ. सोशलमिडीयावर लक्ष द्या. तालुका, जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडियावर  कसा हवा, यावरही लक्ष ठेवा, आपण करत असलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

जयंत पाटील यांनी मुंबई मनपाच्या ठेवींवरून सरकारवर  निशाणा साधला. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. पण आता या ठेवी रिकाम्या होऊ लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटींच्या कामाच्या ऑर्डर दिल्या आहेत. पण आता त्यासाठी त्यांना द्यायला पैसाच शिल्लक राहिला नाही. पण आता यांच्याकडे त्यासाठी द्यायला पैसे राहिलेले नाहीत. असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

Buldhana News: अतिवृष्टी, शेतपिकांचे नुकसान…; संतप्त शेतकरी पेट्रोल घेऊन थेट भाजप आमदाराच्या घरात

जयंत पाटील म्हणाले की,  “मुंबई सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही, ती मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आज मुंबईतील अनेक महत्त्वाच्या संस्था, कार्यालये आणि योजना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत, ही गंभीर बाब आहे,”   मुंबईत पूर्वी असलेले पेटंट कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरीत  करण्यात आले असून, याचे मुख्यालय पाच दशकांनंतर मुंबईबाहेर गेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हेही सुरुवातीला मुंबईसाठी नियोजित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या केंद्राची संकल्पना सादर करण्यात आली होती. अर्थविषयक सर्व प्रमुख संस्था या केंद्राअंतर्गत असणार होत्या, मात्र आता हे केंद्र गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईचा पारंपरिक हिरेबाजारही गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. “या साऱ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आता डोळसपणे विचार करायला हवा. मुंबईचे आर्थिक आणि संस्थात्मक महत्त्व कसे कमी केले जात आहे, याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

 

Web Title: Will both nationalists fight together jayant patil clearly stated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BMC Elections
  • Mumbai

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
2

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
3

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा
4

Mumbai News : “आता आश्वासन नको…”, आझाद मैदानावर पगडी धारकांचा धडक मोर्चा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

Nov 18, 2025 | 10:31 PM
जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

Nov 18, 2025 | 10:15 PM
I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

Nov 18, 2025 | 10:13 PM
Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Mahabharat Katha: शकुनी मामासह कृष्ण खेळला का ‘चौसर’? महाभारताची अद्भुत कथा वाचा

Nov 18, 2025 | 09:59 PM
Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

Nov 18, 2025 | 09:51 PM
Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

Nov 18, 2025 | 09:35 PM
कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

कार्यालयाला आले न्यायालयाचे स्वरूप! नगराध्यक्षपद – नगरसेवकाच्या अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना उशिरापर्यंत प्रतिक्षाच

Nov 18, 2025 | 09:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.