• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Will Both Nationalists Fight Together Jayant Patil Clearly Stated

NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 15, 2025 | 02:45 PM
NCP Politics: दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार…? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Jayant Patil News:  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.  सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत आगामी निवडणुका महाविकास आघाडी आणि महायुती स्बवळावर लढणार की  एकत्रितरित्या लढणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. त्याचवेळी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असे असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूचक विधान केलं आहे.

राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वीच्या काळात अनेक जण इकडे-तिकडे जाऊ शकतात. पण त्यामुळे कुणी विचलित  होण्याची गरज नाही. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर फोकस करा, अशा सूचना जयंत पाटील यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या आहेत.

आधी कुऱ्हाडीने वार, नंतर मृतदेहाचे तुकडे करून शोषखड्ड्यात टाकले; दोन महिन्यांनी झाला उलगडा

तीन-चार दिवसांपूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापनदिन सोहळा पडला. पण त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्यानंतरही दोन्ही राष्ट्रवादी  एकत्रितरित्या  निवडणुका लढतील अशी चर्चा रंगली असतानाच वातावरण चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “ येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवढणूकीची घोषणा झाल्यानंतर अनेक जण या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील, पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही बेरजेच्या राजकारणावर लक्ष द्या.यावेळी पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊळ. सोशलमिडीयावर लक्ष द्या. तालुका, जिल्हा पातळीवर आपला सोशल मीडियावर  कसा हवा, यावरही लक्ष ठेवा, आपण करत असलेली कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवा, असा सल्लाही जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

जयंत पाटील यांनी मुंबई मनपाच्या ठेवींवरून सरकारवर  निशाणा साधला. मुंबई पालिकेच्या 92 हजार कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. पण आता या ठेवी रिकाम्या होऊ लागल्या आहेत. 2 लाख 36 कोटींच्या कामाच्या ऑर्डर दिल्या आहेत. पण आता त्यासाठी त्यांना द्यायला पैसाच शिल्लक राहिला नाही. पण आता यांच्याकडे त्यासाठी द्यायला पैसे राहिलेले नाहीत. असलेल्या ठेवी मोडण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. अशा शब्दांत जयंत पाटील यांनी  राज्य सरकारच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

Buldhana News: अतिवृष्टी, शेतपिकांचे नुकसान…; संतप्त शेतकरी पेट्रोल घेऊन थेट भाजप आमदाराच्या घरात

जयंत पाटील म्हणाले की,  “मुंबई सहजासहजी आपल्याला मिळालेली नाही, ती मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. मात्र आज मुंबईतील अनेक महत्त्वाच्या संस्था, कार्यालये आणि योजना इतर राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत, ही गंभीर बाब आहे,”   मुंबईत पूर्वी असलेले पेटंट कार्यालय आता दिल्लीत स्थलांतरीत  करण्यात आले असून, याचे मुख्यालय पाच दशकांनंतर मुंबईबाहेर गेले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हेही सुरुवातीला मुंबईसाठी नियोजित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या केंद्राची संकल्पना सादर करण्यात आली होती. अर्थविषयक सर्व प्रमुख संस्था या केंद्राअंतर्गत असणार होत्या, मात्र आता हे केंद्र गुजरातमध्ये स्थलांतरित झाले आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर मुंबईचा पारंपरिक हिरेबाजारही गुजरातमध्ये हलवण्यात आला आहे. “या साऱ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईच्या कार्यकर्त्यांनी आता डोळसपणे विचार करायला हवा. मुंबईचे आर्थिक आणि संस्थात्मक महत्त्व कसे कमी केले जात आहे, याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

 

Web Title: Will both nationalists fight together jayant patil clearly stated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2025 | 02:45 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BMC Elections
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य
1

Mumbai Crime: सोशल मीडियावरील फोटो, तणावग्रस्त नातं आणि…; ब्रेकअप नंतर अल्पवयीन तरुणाने संपवले आयुष्य

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
2

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
3

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री
4

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

७ दिवसांमध्ये कमी होईल उच्च रक्तदाबाची समस्या! सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ‘हे’ ड्रिंक

Feb 17, 2026 | 01:13 PM
स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

स्मार्ट मीटर बसवण्यात महाराष्ट्र राज्य देशात पहिले; ग्राहकांना दर तासाला मिळते वापराची माहिती

Feb 17, 2026 | 01:13 PM
राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

राजपाल यादवनंतर Ameesha Patelच्या अडचणी वाढल्या; कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?

Feb 17, 2026 | 01:12 PM
Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Wardha Train Fire : धावत्या GT एक्सप्रेसच्या डब्याला भीषण आग, डबा मागे अन् ट्रेन…, संपूर्ण डबा जळून खाक

Feb 17, 2026 | 01:10 PM
Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Abdul Sattar Wife Nafisa Begum Passes away: अब्दुल सत्तारांच्या पत्नी नफीसा बेगम यांचे निधन; सिल्लोडवर शोककळा

Feb 17, 2026 | 01:06 PM
इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

इंजेक्शनमुळे होतो Weight Loss? 5 सामान्य गैरसमज आणि त्यामागची वास्तविकता, तज्ज्ञांनी केला खुलासा

Feb 17, 2026 | 01:04 PM
Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Dhurandhar: The Revenge रिलीजआधीच अडचणीत; आदित्य धरच्या प्रॉडक्शन हाऊसवर BMC ने साधला निशाणा

Feb 17, 2026 | 12:58 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.