Supreme Court on maharashtra Local Body Elections : सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पार पडली असून यामध्ये 31 जानेवारी 2026 ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
संघटनेतील सर्वांना समान संधी देणे आणि सामूहिक नेतृत्वाला चालना देणे हा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या काळात नवीन कार्यकारिणी उत्तर मध्य मुंबईत भाजपला आणखी बळकट करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर शाह महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बीएमसीसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीची आढावा बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.
दहीहंडी आणि गणेशोत्सवावर पूर्वी बंधनं होती. मात्र, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर ती सर्व बंधनं हटवण्यात आली. आता आमचं सरकार असून दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होत आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की उद्धव ठाकरेंसोबत कोणत्याही राजकीय तडजोडीची शक्यता नाही. याचा फायदा २३२ आमदारांच्या बहुमत असलेल्या महायुतीला होईल.
Raj Thackeray Marathi News : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. पालिका निवडणुकीच्या कामाला लागल्याचे सांगण्यात आले आहे.
नमंत्री गणेश नाईक यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. नाईकांच्या या प्रहाराला मात्र प्रत्युत्तर आमदार मंदा म्हात्रेंचे असे चित्र नवी मुंबईत पाहायला मिळाले.
राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी त्रिभाषा धोरणाच्या निर्यामुळे राज ठाकरे प्रचंड आक्रमक झाले होते. त्यांनी या धोरणाला खुला विरोधही दर्शवला. यावरून शिंदे सरकारने त्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला.
आज उत्तर भारतीय मुंबईत वंचित आहे, पीडित आहेत. उत्तर भारतीयांना मारहाण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईतील उत्तर भारतीयांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.
काही वर्षांपूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासकीय राजवटीत आणण्यात आली होती. यापूर्वी, बीएमसीवर बाळ ठाकरे यांनी स्थापन केलेल्या अविभाजित शिवसेनेचे राज्य होते.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीमध्ये कायम राहण्याबाबत देखील वक्तव्य केले आहे.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे यासाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे नॅशनल मरीन सिक्युरिटी एजन्सी मुंबईत उभारण्याचा प्रस्ताव होता, ती योजना देखील गुजरातमध्ये नेण्यात आली आहे.
Raj Thackeray meets Devendra Fadnavis : मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक पालिका निवडणुकांसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने विशेष रणनीती आखली आहे.
मुंबई ठाणे मनपा निवडणूक ही मोठा भाऊ कोण ठरवणार असल्याचे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपने विरोधी पक्षांचे, विशेषतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) यांचे कंबरडे मोडण्यासाठी कोणत्याही किंमतीत मुंबई महानगरपालिका काबीज करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
जुन्या कार्यकर्त्यांपासून ते बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत संपूर्ण पक्षात सध्या गोंधळ आणि अनिश्चितता वाढली आहे, "सत्तेत नसताना नगरसेवकांना सक्रिय आणि संघटित राहणे कठीण असते