• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • How Did Chhatrapati Sambhaji Maharajs Relations With Europeane Empire

Chhaava Sambhaji Maharaj : छत्रपती शंभूराजेंनी ओळखली होती सागरी आरमारांची गरज, युरोपीन सत्तांशी कसे होते त्यांचे संबंध जाणून घ्या

शिवरायांच्या काळात मराठ्यांचे युरोपीयन सत्तांशी संबंध हे वेळेनुसार बदलत जात होते. याच युरोपीयन सत्तेची शंभूराजेंचे  व्यावहारीक संबंध कसे होते याबाबत इतिहासात काही नोंदी आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 15, 2025 | 11:32 AM
Chhaava Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांनी ओळखली होती सागरी आरमारांची गरज, युरोपीन सत्तांशी कसे होते त्याचे संबंध जाणून घ्या...

फोटो सौजन्य : गुगल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“ज्याचं आरमार त्याची सत्ता, ज्याचं सागरी तटबंदीवर वर्चस्व त्याचं सैन्य बलाढ्य” शिवछत्रपतींच्या या आणि अशा कित्येक विचारांचा वारसा मोठ्या धिटाईने शंभूराजांनी पुढे चालू ठेवला. शंभूराजे शूर योद्धा तर होतेच पण कसलेले राजकारणी देखील होते. हे युरोपीयन सत्तांशी असलेले त्यांच्या परस्पर संबंध दाखवून देतात. सागरी तटबंदीवर मराठ्यांचा असलेलं वर्चस्व पाहता परकीय सत्तादेखील शंभूराजेंना वचकून असायचे. मात्र अठराव्या शतकात युरोपीय सत्ता बलाढ्य नसली तरी सागरी तटबंदीवर वर्चस्व निर्माण करण्यात बरंचसं यश प्राप्त झालं होतं. सागरी मोहिमा आणि त्यांना आलेली आव्हानं या मराठ्यांच्या एकंदरी प्रवासात युरोपीयन सत्तांचा मोठा आहे याला इतिहास साक्षीदार आहे. शिवरायांच्या काळात मराठ्यांचे युरोपीयन सत्तांशी संबंध हे वेळेनुसार बदलत जात होते. याला अपवाद शंभूराजेंचा कार्यकाळ देखील नव्हता. तत्कालीन भारतात अनेक आक्रमण झालीत, पण त्यातल्या त्यात पाच महत्त्वाच्या सत्ता आणि देश होते. यातील युरोपीय सत्ता या त्यामानाने बलाढ्य होत्या. देशातील पाच महत्त्वाच्या सत्ता म्हणजे इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि डेन.

भारतात विस्तारत जात असलेल्या युरोपीन सत्तेचं वर्चस्व आणि राजकारण

यापैकी पोर्तुगीज वगळता सर्व युरोपीयन सत्तांच्या भारतात ईस्ट इंडिया कंपनी होत्या. यांपैकी डेन अर्थात डेन्मार्कच्या लोकांच्या सत्तेच्या वखारी तेव्हा तामिळनाडू आणि बंगालमध्ये होत्या. तामिळनाडूच्या तरंगमबाडी म्हणजेच ट्रांकेबार हे डेन सत्तेचे केंद्र कोडीलम नदीच्या दक्षिणेस होते. याचा मराठ्यांशी संबंध असा की, दक्षिण दिग्विजयात शिवरांयांनी जो भूभाग जिंकला होता त्याची ही दक्षिणी हद्द होती. त्यामुळे डेन सत्तेशी शंभूराजेंचा तसा फार संबंध आला नाही. पोर्तुगीजांच्या विरोधात शंभूराजेंनी थेट मोहिम केली होती. मात्र दुर्देवाने ती असफल झाली. इंग्रजांनी सिद्धीला आश्रय दिला असल्याने शंभूराजेंना इंग्रजांशी थेट लढण्यापलिकेडे पर्याय नव्हता. डचांविरुद्ध मात्र तसं झालं नाही. मराठ्यांच्या आरमाराबाबत आणि व्यापार चलनाबाबत डच सत्तांची नेमकी काय भूमिका होती याचे पुरावे व्यावहारिक पत्रातून समोर येते.

वेंगुर्ल्यामध्ये डचांच्या वखारी मोठ्या प्रमाणात होत्या. या वखारीत बराच माल परदेशातून येत होता. भारताव्यतिरीक्त डचांच्या जपानमध्ये देखील वखारी होत्या. जपानमधून भारतात तांबे आयात केलं जात असे. म्हणूनच मराठ्यांनी डचांकड तांब्याची मागणी केल्याच्या नोंदी आहे. मराठे तांबे आयात करुन डचांचा सोन्याचे ठिपकी होन देत असे. आयात केललं तांबं हे मराठे व्यापारी चलनासाठी वापरत असे.मराठे आणि डच यांच्यातील या व्यवहाराच्या नोंदी डच पत्रव्यवहारात आढळून येतात. या ठिपकी होनातील शुद्धता दिवसेंदिवस कमी होत असल्याने व्यापारात डचांना तोटा सहन करावा लागत आहे, अशी तक्रार देखील डचांनी मराठ्य़ांना केली असल्याचे पुरावे आहेत.

युरोपीयन सत्ता आणि मराठा साम्राज्य

युरोपीयन सत्तेचं शंभूराजेंच्या कार्यकाळात मराठ्यांशी संबंध कसे होते त्यांच्यातील व्यवहार आणि व्यापारी चलन नेमकं कसं होतं. त्याचबरोबर युरोपीयन सत्तेतील विशेष:डचांची मराठ्यांचा संबंध कसा होता. या युरोपीयन सत्तेशी शंभूराजेंनी नेमका काय तह केला आणि या तहामधील कलम काय होते याबाबत इतिहासकार निखिल बेल्लारीकर यांनी आपल्या लेखात मराठ्यांशी झालेल्या युरोपीयन सत्तांच्या पत्रव्यवहारांचे पुरावे दिले आहेत. युरोपीयन सत्तांशी महारांजांचे नेमक संबंध कसे होते, याचे सखोल वर्णन गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार साहित्य निर्मिती करणाऱ्या आणि वाचकांच्या बौद्धीक खाद्य पुरविणाऱ्या नवभारत ग्रुपचे मराठी दैनिक नवराष्ट्रने छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी “स्वराज्याचा छावा” हा विशेष अंक नवराष्ट्र तेजोत्सवच्या माध्यमातून प्रकाशित केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Web Title: How did chhatrapati sambhaji maharajs relations with europeane empire

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • Chatrapati Sambhaji Raje
  • chhava
  • India History

संबंधित बातम्या

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
1

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार
2

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?
3

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते
4

Independence Day : स्वातंत्र्य संग्रामातील रणरागिणी; ज्यांच्या पराक्रमाला ब्रिटीश देखील घाबरत होते

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक, तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा; आता पोलिसांनी…

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

बोर्ड मिटिंग सुरू असताना घडला विचित्र प्रकार; महिलेने अचानक कपडे काढले अन्…. घटनेचा Video Viral

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

आशिया कपच्या पराभवानंतर PCB चा खेळाडूंना झटका! केले NOC निलंबित; ‘या’ टी२० लीगमध्ये खेळण्यास बंदी 

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

जय हिंद! ‘वंदे मातरम’ गीताला 150 वर्षे पूर्ण होणार; CM फडणवीसांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

Devendra Fadnavis: रामलीला कार्यक्रमांना मुसळधार पावसाचा फटका; मंडळांची फडणवीसांकडे धाव, केल्या ‘या’ मागण्या

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

‘मी कार्टूनसारखा उभा होतो….’, PCB प्रमुख Mohsin Naqvi चे रडगाणे थांबेना! ACC बैठकीत पुन्हा तोडले अकलेचे तारे

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.