Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack नंतर राजीव शुक्ला यांचा मोठं विधान! भारत आणि पाकिस्तानमध्ये यापुढे द्विपक्षीय मालिका होणार नाही

भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. द्विपक्षीय मालिकेबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठे विधान केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 24, 2025 | 06:35 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

Rajeev Shukla : भारतामध्ये सध्या देशवासियांमध्ये तीव्र प्रतिक्रियांचे लाट येत आहे. भारतीयाच्या घरातला एक एक व्यक्ती झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड संतापलेला आहे. कालच्या सामन्यातही सर्व खेळाडूंनी मैदानावर १ मिनिटाचे मौन पळून हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्या सर्वाना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर सामान्यांच्या वेळी होणारी आतिषबाजी आणि चिअरलीडर देखील नव्हत्या. राजकीय नेते त्यांच्या अनेक खेळाडूं कडून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया त्याचबरोबर शोक व्यक्त केला जात आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि तीव्र निषेध केला आहे. २०१३ पासून थांबलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय मालिकेबाबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठे विधान केले आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत भविष्यात पाकिस्तानविरुद्ध कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील एका प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

Pahalgam Terror Attack : माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना घेरलं! Post Viral

गुरुवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान खेळाडू आणि अधिकाऱ्यांनी शांतता पाळून दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. सरकारच्या भूमिकेमुळे बीसीसीआय पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका होणार नाही, असे शुक्ला म्हणाले. तथापि, त्याने आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानशी सामना होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

शुक्ला म्हणाले, “आम्ही पीडितांसोबत आहोत आणि आम्ही याचा निषेध करतो. आमचे सरकार जे काही म्हणेल ते आम्ही करू. सरकारच्या वृत्तीमुळे आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळत नाही आणि भविष्यातही आम्ही पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही. पण जेव्हा आयसीसीच्या स्पर्धांचा विचार केला जातो तेव्हा आम्ही आयसीसीच्या सहभागामुळे खेळतो.”

BCCI Vice-President Rajeev Shukla said “We are with the victims & we condemn it – Whatever our government will say, we will do. We don’t play with Pakistan in bilateral series because of the government stand & we will not play with Pakistan in bilaterals going forward but when it… pic.twitter.com/qTHFjQUE97 — Johns. (@CricCrazyJohns) April 24, 2025

२०१२-१३ पासून भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका झालेली नाही. टीम इंडिया २००८ मध्ये पाकिस्तानला सामना खेळण्यासाठी गेली होती. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही भारताने पाकिस्तानला भेट दिली नव्हती. पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले होते. २०२३ मध्ये आयसीसी स्पर्धेदरम्यान पाकिस्तान संघ भारतात खेळण्यासाठी आला होता.

Web Title: Rajeev shukla big statement after pahalgam terror attack there will be no more bilateral series between india and pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 06:35 PM

Topics:  

  • bcci
  • India vs Pakistan
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार
1

Asia Cup Rising Stars 2025 : इंडिया अ संघाचा आज शेवटचा लीग सामना; विजय मिळवला तर…उपांत्य फेरीत पोहोचणार

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
2

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

Out की Not Out… भारतीय संघासोबत अन्याय? IND vs PAK सामन्यात गोंधळ! जितेश शर्मा भिडला पंचांशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती
4

IND A vs PAK A : पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर सेमीफायनलमध्ये भारत अ संघ कसा पोहोचेल? जाणून घ्या गुणतालिकेची स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.