Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर दणदणीत विजय; 6 वर्षानंतर 3-2 नं टी-20 मालिका जिंकली

सूर्याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर तिलकने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अल्झारी जोसेफच्या एका षटकात 19 धावा केल्या. भारताने 9 विकेट्स गमावत 165 धावसंख्या उभारला. पण विडिंजच्या आक्रमकतेपुढे भारतीय गोलंदाजी फिकी पडली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 14, 2023 | 08:06 AM
शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा टीम इंडियावर दणदणीत विजय; 6 वर्षानंतर 3-2 नं टी-20 मालिका जिंकली
Follow Us
Follow Us:

फ्लोरिडा : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India, Vs west Indies) यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील (T20 Series) काल पाचवा व मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना वेस्ट इंडिजनं जिंकत मालिका 3-2 नं खिशात घातली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने विजयासाठी विंडिजसमोर 166 धावांचे आव्हान ठेवले होते. (WI vs IND 1st T20) पण विडिंजनं दोन गडयांच्या मोबदल्यात हे आव्हान पार करत मालिकेवर आपले नाव कोरले. विंडीज संघाकडून ब्रॅंडन किंगने मोठी खेळी साकारली तर पूरणने त्याला 47 धावांची चांगली साथ दिली. भारताकडून सूर्याकुमारने दमदार अर्धशतकी खेळी साकारली. (West Indies resounding victory over Team India in the last match; Won the T20 series by 3-0)

भारताची खराब सुरुवात…

दरम्यान, नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताची सुरुवात खूपच खराब झाली. सलामी जोडी गिल व यशस्वी जयस्वाल झटपट बाद झाले.  त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. सूर्याने सर्वाधिक 61 धावांची खेळी केली. तर तिलकने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत अल्झारी जोसेफच्या एका षटकात 19 धावा केल्या. भारताने 9 विकेट्स गमावत 165 धावसंख्या उभारला. पण विडिंजच्या आक्रमकतेपुढे भारतीय गोलंदाजी फिकी पडली. फक्त दोन विकेट भारतीय गोलंदाजांना घेता आले. ब्रॅंडन किंगने सर्वाधिक 85 धावांची खेळी साकारली. तर निकोलस पूरणने 47 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर शे होपने 22 धावांची खेळी साकारत किंगला साथ दिली आणि संघाला 8 विकेट्सने मोठा विजय मिळवून दिला.

6 वर्षानंतर विडिंजचा मालिका विजय

यापूर्वी २०१७ मध्ये वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेत (१ सामन्याची मालिका) भारताचा पराभव केला होता. त्याचवेळी, वेस्ट इंडिजने भारताचा १ पेक्षा जास्त सामन्यांच्या टी-२० मालिकेत दुसऱ्यांदा पराभव केला आहे. रोव्हमन पॉवेलच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने ६ वर्षांनंतर टी-२० मालिकेत भारताचा पराभव केला आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजने भारताचा ३-२ असा पराभव केला.

Web Title: West indies resounding victory over team india in the last match won the t twenty series by three zero

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2023 | 08:06 AM

Topics:  

  • bcci
  • Hardik Pandya
  • ICC
  • india
  • US
  • West Indies

संबंधित बातम्या

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात
1

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…
2

WTC 2027 चे महायुद्ध कधी होणार? कोण मारणार बाजी? ICC ने केली जाहीर केली तारीख अन्…

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल
3

Supreme Court On CJP Protest: ‘तुम्ही आमचा वेळ वाया घालवत आहात’; संसद मोर्चावरील लाठीमार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे खडे बोल

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क
4

मुद्दाम नो-बॉल टाकताय? BCCI करणार थेट ‘ही’ मोठी कारवाई, खेळाडूंना राहावे लागणार सतर्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.