Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहराने तेव्हा फलंदाजांना पॅव्हेलियन मध्ये पाठवले, यावेळी शमी-बुमराहनं थेट फलंदाजांचे दांडे उडवले

भारताच्या संघाने यापूर्वी २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यातही भारताच्या संघाने गोलंदाजी निर्णायक ठरली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 30, 2023 | 02:51 PM
नेहराने तेव्हा फलंदाजांना पॅव्हेलियन मध्ये पाठवले, यावेळी शमी-बुमराहनं थेट फलंदाजांचे दांडे उडवले
Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्डकप २०२३ : वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघाने तब्बल २० वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध शानदार विजय नोंदवला. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने ८२ धावांनी पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताच्या संघाने रविवारी 30 ऑक्टोबर रोजी आपल्या सहाव्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने २० वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने ८२ धावांनी पराभव केला होता. यानंतर ३ सामने झाले. २०११ मध्ये सामना बरोबरीत सुटला होता. तर २०१९ मध्ये इंग्लंडने ३१ धावांनी पराभव केला होता. मात्र आता तिसऱ्या सामन्यात भारताने शानदार पद्धतीने विजय मिळवला. विश्वचषकात भारताविरुद्ध १०० धावांनी झालेला हा लाजिरवाणा पराभव इंग्लंड कधीही विसरू शकणार नाही.

भारताच्या संघाने यापूर्वी २००३ मध्ये इंग्लंडविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यातही भारताच्या संघाने गोलंदाजी निर्णायक ठरली होती. माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने त्या सामन्यात २३ धावांत तब्बल सहा जणांना माघारी भारताच्या संघाला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. त्याच विजयाची आठवण करून देईल, अशी कामगिरी रविवारी इंग्लंडविरुद्ध शमी आणि बुमराहने केली. दोघांनी सात विकेट घेताना इंग्रजांच्या दांड्यांवर दांड्या गुल केल्या.

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि इंग्लंड यांच्यात एकूण ९ एकदिवसीय सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने ४ जिंकले आहेत. इंग्लंडने केवळ चार सामने जिंकले. तर एक सामना बरोबरीत सुटला होता. एकूण एकदिवसीय सामन्यांमध्ये, भारताने इंग्लंडशी १०७ सामने खेळले, त्यापैकी ५७ सामने जिंकले. तर इंग्लंडने ४४ सामने जिंकले. २ सामने बरोबरीत आणि ३ अनिर्णित राहिले. या विजयानंतर भारतीय संघाने उपांत्य फेरीत जवळपास प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ शर्यतीतून बाहेर पडला आहे.

Web Title: World cup 2023 ashish nehra mohammad shami jasprit bumrah india vs england world cup qualifiers cricket updates international cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2023 | 02:51 PM

Topics:  

  • Cricket updates
  • England
  • india
  • India vs England
  • international cricket
  • Jasprit Bumrah
  • Mohammad Shami
  • World Cup 2023
  • World Cup Qualifiers

संबंधित बातम्या

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला
1

Farmers Death : धक्कादायक वास्तव! दररोज एक शेतकरी संपवतोय जीवन, आतापर्यंत ११ महिन्यात ३२७ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates
2

SCO Summit 2025: कूटनीतीचा नवा टप्पा! मॉस्कोमधील Jaishankar-Putin बैठक बनली जागतिक चर्चेचा विषय; पहा Recent Updates

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?
3

Two Front War : ’88 तासांचे ट्रेलर पुरेसे’,भारताकडून पाकिस्तानला कठोर इशारा; ख्वाजा आसिफला सतावतेय नेमकी कशाची भीती?

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष
4

India US Trade Agreement: भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करार लवकरच निश्चित होण्याची शक्यता; शेतकरी, मच्छीमार आणि लघु उद्योगांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.