प्रत्यक्षात आयपीएलदरम्यानच या मिशनची रणनीती आखली जात असल्याचं समोर येत आहे. 2027 च्या वनडे वर्ल्डकपवर जर आपलं नाव कोरायचं असेल तर त्यासाठी संघ पण तगडा असणं गरजेचा आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही मुंबईचं दैवत सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दोघंही विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या चरणी पोहोचले.
बुमराहने त्याच्या भात्यात आणखी एक धनुष्य अॅड केला आहे. तो म्हणजे त्याचा स्लो यॉर्कर. पण आता, एका पाकिस्तानी गोलंदाजाने बुमराच्या बॉलिंगबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे.
अमिताभ बच्चन हे त्यांच्या विचित्र ट्विट्समुळे अनेकदा चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणारी एक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली जी व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच उत्तम कामगिरीसाठी कौतुक केले.
टी-२० विश्वचषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
टी-20 विश्वचषकाचा सुपर 8 सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मात्र भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
अक्षर पटेल ऐवजी वाशिंग्टन सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुंदरने खास कामगिरी न केल्याचे सामन्यात दिसून आले.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा डाऊनफॉल 2023 नंतर सुरू झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 2026च्या T20 World Cupमध्येही ऑस्ट्रेलिया संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला.
भारत–पाकिस्तान T20 वर्ल्डकप सामन्याभोवती मोठा राजनैतिक आणि क्रीडा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला पाकिस्तानने बहिष्काराचा इशारा दिला होता, मात्र श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या मध्यस्तीनंतर हा सामना खेळला गेला.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तानचा निर्णय राजकीय आहे. खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा त्याची विश्वासार्हता गमावली जाईल.
श्रीलंकेने आयर्लंडचा २० धावांनी पराभव करून टी२० विश्वचषकाची विजयी सुरुवात केली. श्रीलंकेच्या १६४ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ १४३ धावांवर गारद झाला. आयर्लंडच्या खेळाडूंनी चांगली खेळी केली.
७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने अधिकृत माघार घेतली आहे. त्यामुळे आता या टी-२० विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडची निवड करण्यात आली आहे.
अखेर बांगलादेश क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषका २०२६ मध्ये खेळताना दिसणार नाही. आयसीसी रँकिंगनुसार, स्कॉटलंडची बांगलादेशचा बदली संघ म्हणून स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.
२१ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या पाच सामन्यांची T20 मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
भारताचा स्टार अनुभवी खेळाडू रोहित शर्माने भारतीय क्रिकेटमधील पुढील सर्वात मोठा सामना जिंकणारा खेळाडू म्हणून तिलक वर्माला पसंती दिली असून त्याच्या मते तिलक वर्माचा दृष्टिकोन खूप चांगला आहे.
आयसीसीकडून बांगलादेशला २०२६ चा टी२० विश्वचषक सुरळीत पार पडेल असे आश्वासन देण्यात आले आहे. बीसीबीने सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी आयसीसीसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे.
टी-२० विश्वचषकापूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन संघात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी श्रीलंकेने आपला संघ जाहीर केले आहे. दासुन शनाकाकडे संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
शुभमन गिलला टी-२० विश्वचषक संघातून वगळण्यात आले. गिलला त्याला संघातून वगळण्याचा निर्णय शनिवारी नव्हे तर बुधवारी घेण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.