गेल्या काही दिवसापासून अशोक खरातचे प्रकरण प्रचंड गाजत आहे. याप्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णींने एक वक्तव्य केले होते जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला ट्रोल करण्यात येत आहे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता थेट राज्याच्या सत्ताधाऱ्यांच्या उंबरठ्यापर्यंत धडक दिली आहे. अंजली दमानिया यांनी खरातचे 'कॉल डिटेल रेकॉर्ड्स' (CDR) सार्वजनिक केले आहेत.
या आर्थिक गैरव्यवहारानंतर आता एसआयटीने आपला मोर्चा संबंधित दोन पतसंस्थांकडे वळवला आहे. या दोन्ही पतसंस्थांचे चेअरमन आणि मॅनेजर यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्यात चांगलंच गाजत आहे. या सगळ्या प्रकरणावर नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळ जनक विधान केलं आहे.
भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर वसई परिसरात स्वयंघोषित धर्मगुरूवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. फेसबुक ओळखीतून महिलेची फसवणूक करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
भोंदूबाबा अशोक खरातबाबत एसआयटी चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मी महिलांवर अत्याचार केले नाही तर ते विधीचा भाग होता असे वक्तव्य त्यांनी केले.
वावी येथील १२१७ सालातील यादवकालीन वैजेश्वर मंदिर पाडण्याचा ‘ऊर्जा नाही’ असा दावा करत कॅप्टन अशोककुमार खरात यांनी दिलेला सल्ला पुन्हा चर्चेत आला. ग्रामस्थ संभ्रमात पडले आणि अखेरीस या विषयाला बगल…
भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेला कॅप्टन अशोक खरात आता एका नवीन वादामुळे चर्चेत आला आहे. खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे नवी मुंबई आणि पनवेल परिसरापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर…
अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर खरातला आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमले असते.
अशोक खरातने मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जावे यासाठी प्रयत्न केले असल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यासाठी आमदारांनी करंगळी कापली असल्याचा दावा केला.
अशोक खरात एकूण मालमत्ता सुमारे ₹४०.८७ कोटी असल्याचा अंदाज आहे.आरोपीकडे सोने, जमीन, बँक खाती आणि गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याची शैक्षणिक पात्रता समोर आली आहे. अंकशास्त्राचा दावा करुन लोकांच्या भविष्याची गणितं मांडणारा हा भोंदूबाबा मात्र गणितामध्ये नापास झाला आहे.
17 मार्चला एका महिलेने खरातविरुद्ध तक्रार दिली. तंत्रमंत्र करत दैवी शक्ती असल्याचे खरातने सांगितले. आरोपी देश सोडून पळून जाण्याची शक्यता होती, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.