IND vs PAK: प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तान संघाने पहिले फलंदाजी करुन 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 347 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारत १४० धावा करु शकला.
अंडर-19 आशिया कप 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
अंडर १९ आशिया कपच्या पहिल्या सामन्यात भारताने १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत युएई १९ वर्षांखालील संघाचा २३४ धावांनी पराभव केला. या सामान्यानंतर वैभव सूर्यवंशीने एक विधान केले, जे चर्चेचा…
भारत १९ वर्षांखालील संघाने आशिया कप स्पर्धेत इतिहास घडवला आहे. आशिया कप स्पर्धेत युएईविरुद्ध ५० षटकांत ६ बाद ४३३ धावांचा मोठा डोंगर उभारून भारताने विश्वविक्रम केला आहे.
Asia Cup Controversy: भारताला अद्याप आशिया कप २०२५ ट्रॉफी मिळालेली नाही. बीसीसीआय आणि एसीसीमधील वाद सुरूच आहे आणि मोहसिन नक्वी यांच्याकडे ट्रॉफी असल्याची माहिती समोर आली आहे.
जर तुम्ही क्रिकेट चाहते असाल तर आणखी एका महाकाव्यात्मक लढाईसाठी सज्ज व्हा. पुढच्या महिन्यात, आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रिकेट सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला जाईल.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने आशिया कप ट्रॉफीच्या मुद्द्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर निशाणा साधला.
आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा परभव करून भारताने जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघ ट्रॉफीविनाच भारतात परतला होता. त्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावर आता आयसीसीयाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
एसीसी कतारमधील दोहा येथे रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ चे आयोजन करत आहे. ही स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआयने या…
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील आणि आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षात घ्यावे की आयसीसीची बैठक आज होणार…
भारत अ संघाला रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ च्या गट ब मध्ये ओमान, युएई आणि पाकिस्तान अ संघांसह स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत आयसीसी पूर्ण सदस्य देशांचे अ संघ…
भारताने आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद आपल्या नावे केले. परंतु, भारतीय संघाला अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळाळेली नाही. ती परतेल बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित सैकिया म्हणाले.
बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
आशिया कप मध्ये शुभमन गिल याला उपकर्णधार पद देण्यात आले होते. आता एक नवा खुलासा आशिया कप संदर्भात भारतीय संघाचा झाला आहे. शुभमन गिलने सप्टेंबरमध्ये २०२५ च्या आशिया कपसह टी-२०…
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलचे मूल्यांकन सलग दुसऱ्या वर्षी कमी झाले आहे, तरीही बीसीसीआय अजूनही नफ्यात आहे. मोहसिन नक्वीने ट्रॉफी सोबत नेली असेल, पण तो बीसीसीआयला नफा कमावण्यापासून रोखू शकला नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीमुळे संघाचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.