आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर-४ मध्ये पोहोचले आहेत. आता ग्रुप बीमधून कोणता संघ पात्र ठरणार? श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील समीकरणे समजून घ्या आणि जाणून घ्या सुपर-४…
पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे मनोबल उंचावले असले तरी, पाकिस्तानचा संघ साहजिकच उद्ध्वस्त झाला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने पुन्हा एकदा डिवचले आहे
आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडियाने सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. आता ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ एक मोठा विक्रम करणार आहे. हा भारताचा 250 वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू रमीझ राजाने मॅच रेफरीवर गंभीर आरोप करत त्यांना टीम इंडियाचा 'फिक्सर' म्हणून संबोधले होते. पण आता रमीझच्या या विधानाची सोशल मीडियावर पोलखोल झाली आहे.
भारतीय संघ त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात ओमानशी सामना करेल. त्यानंतर सुपर फोरमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होईल. सूर्याचा संघ ओमानविरुद्ध कोणते खेळाडू उतरवणार याची नक्कीच चाचपणी करणार.
पीसीबीचा असा दावा आहे की, आशिया कप सामन्यादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना हस्तांदोलन करण्यास मनाई केल्याबद्दल सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने पाकिस्तान संघाची माफी मागितली आहे.
पाकिस्तानने बऱ्याच ड्रामानंतर युएईला हरवत सुपर ४ मध्ये स्थान पक्के केले आहे आणि आता पुन्हा एकदा भारताच्या समोर रविवारी महामुकाबला रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान ही मॅच युद्धापेक्षा नक्कीच कमी…
पाकिस्तानचा माज काही उतरताना दिसून येत नाहीये. युएईच्या सामन्यात १ तास उशिरा सामना सुरु झाला आणि पाकिस्तानने युएईसमोर १४७ धावांचे लक्ष्य ठेवलेले दिसून आले. ही मॅचदेखील वादग्रस्त ठरली.
आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या वादामुळे मॅच रेफ्री अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली. या मागणीमुळे मोठा वाद निर्माण झाला.
आशिया कप २०२५ मधील आज १० सामना पाकिस्तान आणि यूएई संघात खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान संघ आशिया कपवर बहिष्कार टाकणार होता परंतु आता हा निर्णय मंगहे घेण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील आज १० वा सामना पाकिस्तान आणि युएई यांच्यात खेळवण्यात येणार होता. परंतु या समण्यापूर्वी मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तान संघाने या सामन्यातून माघार घेतली आहे.
वरुण चक्रवर्ती टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर, टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की जर संघ अंतिम सामना जिंकला तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, याची कल्पना ACC ला दिली आहे
बांगलादेशने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर संघाने सलामीवीर सेदिकुल्लाह अटलची विकेट गमावली.
'करो या मरो' सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठवले आहे. सुपर-४ च्या शर्यतीत हा सामना खूप महत्त्वाचा आहे.
पीसीबीने नाराजी व्यक्त केली आणि एसीसी आणि आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या वादावर आपले मौन सोडले आहे आणि यात काहीही चुकीचे नसल्याचे स्पष्ट केले…
आज बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघामध्ये लढत होणार आहे. या सामन्याच्या निकालावर बरेच काही अवलंबून आहे. एका संघाचा विजय दोन संघांना सुपर ४ चे तिकीट देऊ शकतो.
एकाच दिवशी दोन सामने खेळले गेले आणि दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर, प्रत्येकी एक संघ सुपर ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला, तर एका संघाला सुपर ४ चे तिकीट मिळाले. आता सुपर ४…