आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
एसीसी कतारमधील दोहा येथे रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ चे आयोजन करत आहे. ही स्पर्धा १४ नोव्हेंबर रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. बीसीसीआयने या…
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की ते आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतील आणि आशिया कप ट्रॉफी परत मिळवण्याचा प्रयत्न करतील. हे लक्षात घ्यावे की आयसीसीची बैठक आज होणार…
भारत अ संघाला रायझिंग स्टार्स आशिया कप २०२५ च्या गट ब मध्ये ओमान, युएई आणि पाकिस्तान अ संघांसह स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत आयसीसी पूर्ण सदस्य देशांचे अ संघ…
भारताने आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद आपल्या नावे केले. परंतु, भारतीय संघाला अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळाळेली नाही. ती परतेल बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित सैकिया म्हणाले.
बीसीसीआयने नुकताच एसीसीला (ACC) मेल करून ट्रॉफी भारताला परत करण्याची मागणी केली होती. मात्र, आता त्या मेलला उत्तर देत मोहसिन नक्वी यांनी टीम इंडियाला ट्रॉफी थेट देण्यास नकार दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
आशिया कप मध्ये शुभमन गिल याला उपकर्णधार पद देण्यात आले होते. आता एक नवा खुलासा आशिया कप संदर्भात भारतीय संघाचा झाला आहे. शुभमन गिलने सप्टेंबरमध्ये २०२५ च्या आशिया कपसह टी-२०…
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलचे मूल्यांकन सलग दुसऱ्या वर्षी कमी झाले आहे, तरीही बीसीसीआय अजूनही नफ्यात आहे. मोहसिन नक्वीने ट्रॉफी सोबत नेली असेल, पण तो बीसीसीआयला नफा कमावण्यापासून रोखू शकला नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला अंतिम सामन्यासह तीन सामन्यात पराभूत केले आहे. पाकिस्तानच्या या सुमार कामगिरीमुळे संघाचा कर्णधार सलमान अली आगाचे कर्णधारपद धोक्यात आले आहे.
अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांना सप्टेंबर महिन्यात शानदार कामगिरीचे मोठे फळ मिळाले आहे. या दोघांना आयसीसीकडून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
दुबई येथे आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करून आशिया कपचे जेतेपद पटकावले. त्यानंतर भारतीय संघ आणि पीसीबी अध्यक्ष यांच्यात ट्रॉफी सोपवण्यावरून अनेक वाद निर्माण झाले.
परिणामी नक्वी ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि सोशल मीडियाने त्यांना ट्रॉफी चोर म्हटले. सिंध आणि कराची बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गुलाम अब्बास जमाल यांनी मोहसिन नक्वी यांचा सन्मान करण्याची घोषणा केली…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंनी मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याने ट्रॉफी समारंभ वादात सापडला. आशिया कप 2025 चार ट्रॉफीच्या वादावर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू डिव्हिलियर्स याने मोठे वक्तव्य केले
आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
आशिया कप फायनल जिंकल्यानंतर, एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना कळताच की भारतीय खेळाडू त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत, तेव्हा ते ट्रॉफी न देण्यावर ठाम राहिले.