पर्यावरणातील वातावरणाची स्थिती लांबत असल्याने देशी विदेशी पक्षी आणि वन्यजीवांची संख्या घटत असल्याचे नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. असे असलेतरी प्रशासकीय पातळीवर ठोस पावले उचचली जाताना दिसत नाही.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला मोठा दिलासा! अवकाळी पावसामुळे जायकवाडीसह प्रमुख ११ पैकी ९ धरणे १०० टक्के भरली आहेत. विभागातील एकूण पाणीसाठा ९७ टक्क्यांवर पोहोचला. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. काही ठिकाणी जास्त पाऊस झाला. त्यामुळे इतर धरणांची पाणी पातळी वाढली असली तरी वळवाच्या पावसानंतर वरुणराजाने विश्रांती घेतली.