राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांची घोषणा केली. या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, यावर फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
What is Indelible Ink: अमिट शाई तुमच्या बोटाला ओळख म्हणून लावली जाते. ही निळी शाई लावण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली आणि ती कुठे बनवली जाते ते जाणून घेऊया.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर १९९९ साली काँग्रेस लक्ष असाच अडचणीत आला होता. यावेळी अडचणींवर मात करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवले.
भाजपमुळेच महागाईचा भस्मासुर वाढलाय. सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे म्हणाले.
वैभव खेडेकर हे यापूर्वी नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव व संपर्क लक्ष्यात घेऊन भाजपाकडून वैभवी खेडेकर यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तसेच 15 नवीन नगरपंचायती आहेत. 288 सदस्य निवडले जाणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
मतदार यादीत मतदारांची नावे पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मात्र या आरोपांमध्ये विरोधकांची ऐकी दिसून येत नाही. कॉंग्रेसची नाराजी दिसून येत आहे.
Tarnagiri News: सकाळी आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत ही पदयात्रा सुरू होती. नऊ दिवस ही पदयात्रा सुरू राहणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात. मतदारयाद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.
जळगावमध्ये ५० टक्के महिलांचा आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. उमेदवारही गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी युतीबाबत संभ्रम कायम असल्याने नेत्यांचीही अडचण झाली आहे.
प्रभाग आरक्षण जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षाचे तिकीट मिळण्याची वाट न पाहता थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रचार मोहिमेचा धडाका लावला आहे.
निवडणूक आयोगाच्या पूर्वीच सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरमध्ये राजकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महायुतीमध्ये एकत्रितपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चमर्यादेत वाढ केली आहे. नगरसेवक पदासाठी खर्चाची मर्यादा ₹2.25 लाखांपर्यंत तर नगराध्यक्ष पदासाठी ₹6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेतर्फे प्रभाग रचनेची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावरील हरकती व सूचना मागणविण्यात येणार आहेत, त्याबाबतचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे.
शहरातील ७ हजार ५०० मतदारांबाबत पालिकेकडे हरकती दाखल झाल्या. यामध्ये अनेक मतदार या प्रभागातील दुसऱ्या प्रभागात, जिथे राहतो त्या प्रभागात नावच नाही अशा तक्रारी होत्या.
राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी विविध पक्षांनी नगरपालिका निवडणुकाच आधी होणार हे गृहीत धरून तयारी सुरू केली आहे.
Jalgoan Elections 2025: निवडणूकांसाठी भाजप पक्ष हा सावधगिरीची भूमिका घेताना दिसून येत आहे. युतीसाठी घाई न करता ताकदीची आणि उमेदवारांची चाचपणी भाजपकडून सुरु आहे.
देशभरातील सर्व एसईसीची तांत्रिक मूल्यांकन समिती (टीईसी) व्हीव्हीपीएटी कनेक्शन सुविधेसह मतदान यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करत आहे. त्यांचा अंतिम अहवाल अद्याप सादर केलेला नाही.