दुबईत झालेल्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. टीम इंडिया मोहसिन नक्वी व्यतिरिक्त इतर कोणाकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होती, तरी नक्वी यांनी नकार…
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला आहे. या पोस्टमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी संतापले.
भारताने आशिया कप ट्रॉफीशिवाय आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्वी वाट पाहत होते आणि अचानक, आयोजकांमधील कोणीतरी ड्रेसिंग रूममध्ये ट्रॉफी घेऊन गेले.
भारत-पाकिस्तान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर सादरीकरण समारंभात मोठा गोंधळ झाला. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.
आशिया कप २०२५ भारतात होणार आहे, जो सप्टेंबरमध्ये खेळवला जाण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
दोन्ही देशांतील अनेक प्रमुख व्यक्ती देखील सामना पाहण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पोहोचणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) प्रमुख मोहसिन नक्वी यांनी या सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.